शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

मदनवाडीचा तलाव १०० टक्के भरला, दुष्काळी संकट दूर, कार्यकारी अभियंत्यांनी मागणीची घेतली दखल   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 02:01 IST

चार-पाच वर्षे दुष्काळाच्या आणि पाटबंधारे खात्याच्या अनास्थेच्या झळा सोसणाºया मदनवाडी तलाव १०० टक्के भरला गेल्याने येथील शेतक-यांनी आनंद साजरा केला. तर ‘लोकमत’ने आमचा आवाज पाटबंधारे खात्यांच्या अधिकाºयापर्यंत पोहोचविल्यामुळेच न्याय मिळाला असल्याचे येथील शेतक-यांनी सांगितले.

भिगवण : चार-पाच वर्षे दुष्काळाच्या आणि पाटबंधारे खात्याच्या अनास्थेच्या झळा सोसणाºया मदनवाडी तलाव १०० टक्के भरला गेल्याने येथील शेतक-यांनी आनंद साजरा केला. तर ‘लोकमत’ने आमचा आवाज पाटबंधारे खात्यांच्या अधिकाºयापर्यंत पोहोचविल्यामुळेच न्याय मिळाला असल्याचे येथील शेतक-यांनी सांगितले.भिगवण परिसरातील मदनवाडी, पोंधवडी आणि भादलवाडी तलाव गेली चार वर्षे दुष्काळाचा सामना करीत आहेत. तर खडकवासला धरण भरूनही गेली तीन वर्ष हे तलाव भरले जात नव्हते. त्यामुळे येथील शेतक-यांची अवस्था बिकट झाली होती. मदनवाडी तलाव १०० भरल्यामुळे सरपंच तुकाराम बंडगर आणि मदनवाडी ग्रामस्थांनी खासदार सुप्रिया सुळे, आमदार दतात्रय भरणे, जिल्हा परिषद सदस्य हनुमत बंडगर आणि शरद चितारे यांचे आभार मानले. लोकमत आणि खडकवासला अभियंता पांडुरंग शेलार यांचेही आभार व्यक्त केले.अधिकारी मुहूर्ताची वाट पाहतात...यावर्षी खडकवासला धरण दोन वेळा १०० टक्के भरूनही तलाव भरण्यासाठी पाटबंधारे अधिकारी मुहूर्ताची वाट पाहत होते. यावर शेतक-यांच्या समस्या जाणून घेत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच आमदार दत्तात्रय भरणे यांनी पाटबंधारे खात्याला वारंवार तलाव भरण्यासाठी सांगितले होते.तसेच या गटाचे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर आणि शेतकरीमित्र शरद चितारे यांनी तलाव भरण्यासाठी अधिकाºयांशी संपर्क साधून तलाव भरण्याबाबत मागणी केली होती. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्री बापट यांना निवेदन देत शेतकºयांच्या मागणीवरून तलाव तत्काळ भरण्याविषयी सूचना केल्या होत्या.खडकवासला विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सबंधित अधिका-यांना सूचना देऊन तलाव १०० टक्के भरून घेतला. मदनवाडी बरोबरच पोंधवडी तलाव ही भरूल्याने शेतक-यांनी आनंद साजरा केला.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे