शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

ध्येयाप्रती निष्ठा हेच बाबासाहेबांच्या दीर्घायुष्याचे रहस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:11 IST

बाबासाहेबांच्या तब्येतील गेली दहा वर्षे चढ-उतार होत आहेत. वयोमानानुसार शरीराच्या तक्रारी उदभवतातच. मात्र, नैराश्य आणि नकारात्मकतेचा त्यांच्या मनाला स्पर्शही ...

बाबासाहेबांच्या तब्येतील गेली दहा वर्षे चढ-उतार होत आहेत. वयोमानानुसार शरीराच्या तक्रारी उदभवतातच. मात्र, नैराश्य आणि नकारात्मकतेचा त्यांच्या मनाला स्पर्शही होत नाही. बाबासाहेब कायम आनंदी असतात. ते मुलांकडे राहत नाहीत. बहुतेक वेळा ते स्वतंत्र राहतात, आपल्या कामात गुंतलेले असतात. परावलंबी जीवन न जगणे ही वयाच्या ९९ व्या वर्षी अशक्यप्राय गोष्ट आहे आणि ती बाबासाहेबांनी शक्य करुन दाखवले आहे. मी लस देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांना लस द्यावी की नाही, याबाबत मीच साशंक होतो. ते मात्र निर्धास्त होते. मी त्यांना विचारले की, ‘बाबासाहेब लस द्यायची ना नक्की?’...ते म्हणाले, ‘अर्थात! मला अजून खूप जगायचे आहे.’ सध्या काय करताय असे विचारले असता ते म्हणाले की, मी शिवचरित्राची नवी आवृत्ती करत आहे. गेल्या २०-२५ वर्षांमध्ये नवीन पुरावे हाती आले आहेत, ते समाविष्ट करुन आजच्या काळाशी सुसंगत लिखाण करत आहे.’

बाबासाहेब म्हणाले, ‘मला हॉस्पिटलसाठी १ कोटी रुपये द्यायचे आहेत आणि ते मी माझ्या पध्दतीने देणार आहे.’ त्यानुसार, त्यांनी ५ लाख रुपयांचा धनादेश हॉस्पिटलसाठी दिलाही! वयाच्या ९९ व्या वर्षी एखादी व्यक्ती दानाची भाषा करु शकतो, हेच थक्क करणारे आहे. आयुष्याकडे ते अत्यंत सकारात्मकतेने पाहतात. आरोग्याच्या तक्रारींवरही ते आपल्या कामातून मात करतात. त्यांची स्मरणशक्ती अगाध आहे. त्यांच्या प्रत्येक रहस्याचे मूळ शिवछत्रपतींजवळ जाऊन पोहोचते. आजही शिवरायांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचवण्याचाच ध्यास त्यांनी घेतला आहे. शिस्त, ध्येय, उपयुक्त काम हीच त्यांच्या आयुष्याची गुरुकिल्ली आहे.

- डॉ. धनंजय केळकर, वैद्यकीय संचालक, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल