शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

खडकवासल्यातून तलावात पाणी सोडा; शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:27 IST

खडकवासला धरण १०० टक्के भरून वाहत असताना खडकवासला धरणासाठी मोठे योगदान देणा-या इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य तलाव कोरडेठाक पडल्याचे वास्तव आहे.

भिगवण : खडकवासला धरण १०० टक्के भरून वाहत असताना खडकवासला धरणासाठी मोठे योगदान देणा-या इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य तलाव कोरडेठाक पडल्याचे वास्तव आहे. मदनवाडी तलावात तातडीने पाणी न सोडल्यास सिंचन भवनासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा मदनवाडी तसेच निंबोडी येथील शेतकºयांनी दिला आहे.पर्जन्यमानात दुष्काळी म्हणून गणल्या जाणाºया इंदापूर तालुक्यातील शेतकºयांना खडकवासला धरणावर अवलंबून शेती करावी लागते. यासाठीच धरणनिर्मिती वेळी येथील शेतकºयांनी जमीन देत शेतीसाठी पाणी मिळेल अशी आशा ठेवली होती. मात्र, खडकवासला विभागाकडून शेतकºयांना न्याय मिळत नसल्याचे दिसून येत आहे. धरणक्षेत्रात काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने धरणे ओसंडून वाहात आहेत. १०० टक्के भरलेल्या धरणाचे पाणी नदीत सोडले जात असताना कोरड्याठाक पडलेल्या तलावांकडे दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे या भागातील शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न वाढत आहे. पाठीमागील काही वर्षांपूर्वी या भागातील मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी तलाव खडकवासल्याच्या माध्यमातून भरले जात होते. त्यामुळे येथील शेतकºयांचे जीवन सुफलाम होते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून याकडे काणाडोळा केला जात असल्याने शेतकरी हवालदिल झालेले दिसून येत आहेत. त्यामुळे खडकवासला विभागाने चालू वितरणात या भागातील तलाव भरून घ्यावेत अन्यथा या परिसरातील शेतकरी सिंचन भवनासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे संतोष सोनावणे यांनी निवेदनाद्वारेमाहिती दिली. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीFarmerशेतकरी