शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वंचितमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण मानेंचा नवीन पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 17:46 IST

वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण माने यांनी नव्या पक्षाची घाेषणा केली आहे.

पुणे : अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज हाेऊन वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण माने यांनी नवीन पक्षाची घाेषणा केली आहे. महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी असे या नव्या पक्षाचे नाव असणार आहे. पुण्यातील अराेरा टाॅवर येथे आयाेजित पत्रकार परिषदेत माने यांनी माहिती दिली. काॅंग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील देखील त्यांच्यासाेबत हाेते.

प्रकाश आंबेडकर यांची कार्यपद्धती पटत नसल्याने तसेच लाेकसभेला काॅंग्रेस, राष्ट्रवादीसाेबत आघाडी न केल्यामुळे झालेले नुकसान विधानसभेला हाेऊ नये यासाठी माने यांनी वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला हाेता. त्याचबराेबर वंचितमध्ये आरएसएसचा हस्तक्षेप हाेत असल्याचा आराेप देखील त्यांनी केला हाेता. वंचितमधून बाहेर पडल्यानंतर माने काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष हाेते. अखेर मानेंनी नव्या पक्षाची आज घाेषणा केली. 

महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी असे मानेंच्या नवीन पक्षाचे नाव असणार आहे. येत्या विधासभेला काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीसाेबत आघाडी करणार असल्याची माहिती देखील माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबराेबर अनेक पक्ष संघटना साेबत येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :PuneपुणेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारण