शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वाढत्या उष्णतेने कात्रजच्या प्राणिसंग्रहालयात प्राण्यांसाठी लावले कुलर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 20:50 IST

वाढत्या उन्हाळ्यात प्राण्यांना उष्णतेचे विकार होऊ नयेत म्हणून कात्रजच्या प्राणिसंग्रहालयात प्राण्यांसाठी कुलर, स्प्रिंकलर्स लावण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर ठराविक वेळेने या प्राण्यांना तलावात डुंबण्यासाठीही बाहेर काढले जाते. 

ठळक मुद्देवाढत्या तापमानामुळे प्राण्यांसाठी सुरु केले कुलर आणि स्प्रिंकलर्स पुण्यातील राजीव गांधी अभयारण्यात ४२० प्राणी  

पुणे : वाढत्या उन्हाळ्यात प्राण्यांना उष्णतेचे विकार होऊ नयेत म्हणून कात्रजच्या प्राणिसंग्रहालयात प्राण्यांसाठी कुलर, स्प्रिंकलर्स लावण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर ठराविक वेळेने या प्राण्यांना तलावात डुंबण्यासाठीही बाहेर काढले जाते. 

 पुण्यातील कात्रज येतेच असलेल्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सध्या 6३ प्रजातींचे ४२० प्राणी आहेत. या प्राण्यांना बघण्यासाठी पर्यटकांची वर्षभर गर्दी असते. मात्र त्यातही उन्हाळ्यात गर्दीत अधिक वाढ होते. नेमके याच काळात तापमान ४० अंशांचा पारा पार करत असल्याने अनेकदा प्राण्यांचे आरोग्य धोक्यात येते. अशावेळी प्राण्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यातच वाघ, हत्ती, सिंह, बिबट्या, अस्वल या प्राण्यांना अधिक धोका असतो. त्यामुळे त्यांच्या खणदाकामध्ये कुलर आणि फॉगरची सोय करण्यात येते. त्यामुळे वातावरण नियंत्रित राहत असून प्राण्यांना उष्णतेचा त्रास संभवत नाही. हत्तीला दिवसातून तीन वेळा गार पाण्याने अंघोळ घातली जाते. याशिवाय वाघाला पाण्यात डुंबायला ठेवले जाते.तसेच संग्रहालयातील हरीण वर्गातील तृणभक्षक प्राण्यांच्या खंदकाच्या आजूबाजूने सतत पाण्याचे कारंजे सुरु ठेवले जातात. त्यामुळे हिरवळ कायम राहत असून थंडावा निर्माण होतो. उन्हाळ्याचा त्रास फक्त माणसांना नाही तर प्राण्यांनाही होत असतो. गेले काही वर्षे तर तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्राण्यांची विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनामार्फ़त देण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेHeat Strokeउष्माघात