शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कोरेगाव भीमात सर्वधर्मीय आंबेडकर जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 02:10 IST

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला घटनेद्वारे मौलिक अधिकार देऊन सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा नवा अधिकार देत सर्व समजाचा उद्धार केला आहे. आज जगात बाबासाहेबांच्या विचारावर अभ्यास केला जात असल्याने जगात आदर्श घटनाकार म्हणून नावलौकिक आहे.

कोरेगाव भीमा -  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला घटनेद्वारे मौलिक अधिकार देऊन सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा नवा अधिकार देत सर्व समजाचा उद्धार केला आहे. आज जगात बाबासाहेबांच्या विचारावर अभ्यास केला जात असल्याने जगात आदर्श घटनाकार म्हणून नावलौकिक आहे, अशा महामानवाची जयंती सर्वधर्मीयांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्याचा शिवसेना व ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम असल्याचे पुणे जिल्हा शिवसेनाप्रमुख राम गावडे यांनी सांगितले.कोरेगाव भीमा येथे शिवसेना व सर्वधर्मीयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे, विठ्ठल ढेरंगे, कैलास सोनवणे, उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, बाळासाहेब फडतरे, अशोक गव्हाणे, अशोक गव्हाणे, सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच वृषाली गव्हाणे, केशव फडतरे, दत्तात्रय ढेरंगे, अरविंद गव्हाणे, राजेंद्र गवदे, कांतीलाल फडतरे, जितेंद्र गव्हाणे, नितीन गव्हाणे, योगेश गव्हाणे, प्रकाश ढेरंगे, सुरेंद्र भांडवलकर, कल्पना गव्हाणे, मालन साळुंखे, आशा काशिद, विवेक ढेरंगे, अमीर इनामदार, राजेश ढेरंगे, भानुदास सरडे, संतोष शिंदे आदी उपस्थित होते. बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमख अनिल काशीद यांनी पुढाकार घेतला होता.यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर यांच्या उपस्थितीत साजरी केली. मधुकर कंद यांनी सूत्रसंचालन केले तर आभार वृषाली गव्हाणे यांनी मानले.बाबासाहेबांचे विचार व समानतेचा संदेश जगाने स्वीकारला आहे. रयतेचे राज्य शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलेतर बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून सर्वांना समान अधिकार दिले. काही समाजकंटकांनी धर्म व जातीच्या नावाखाली राजकारण करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे.-विठ्ठल ढेरंगे, घोडगंगा साखर कारखाना, माजी संचालक

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonभीमा-कोरेगावnewsबातम्या