शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

Koregaon Bhima Inquiry Commission: गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी बोलावू : आयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 14:38 IST

चौकशी आयोगाला वाटलं आणि गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांपासून कुठल्याही मंत्र्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल...

पुणे : चौकशी आयोगाला वाटलं आणि गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांपासून कुठल्याही मंत्र्यांना चौकाशीसाठी बोलावण्यात येईल, परंतु आयोगाच्या सुरुवातीच्या काळातच मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी बोलावने योग्य होणार नाही, असे मत भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने व्यक्त केले. भीमा-कोरेगाव चौकशी आयोगासमोर ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रा. म. ना. कांबळे यांची बाजू मांडली. त्यावेळी सरकारी अधिकारी तसेच मंत्र्यांना आयोगासमोर बोलवावे या अर्जावर बोलताना आयोगाने वरील मत व्यक्त केले.तसेच सुरुवातीच्या काळात आयोग भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचे बळी ठरलेले तसेच इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. या दरम्यान जे कुठले नागरिकांसाठी उपलब्ध कागतपत्र आहेत ते अर्ज दाखल करणाऱ्यांना राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावेत असेही आयोगाने सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना तसेच इतर मंत्र्यांना आयोगासमोर आणायचे कि नाही याची सुनावणी मुंबईत होणार आहे.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार