शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अफेअरच्या संशयाने ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या तरुणाचे अपहरण; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 09:38 IST

सेनादत्त चौकातून म्हात्रे पुलाकडे जात असताना इर्टिगा गाडीतून ५ ते ६ जण आले...

पुणे : म्हात्रे पुलाजवळून एका २५ वर्षीय तरुणाचे ५ ते ६ जणांनी अपहरण केल्याने एकच खळबळ उडाली. सलग दोन दिवस पोलिस या तरुणाचा शोध घेत होते. पुण्यातून अपहरण केलेल्या या तरुणाला परभणीमध्ये सोडण्यात आले. याबाबत त्याच्या भावाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा तरुण पुण्यात एमपीएससीची तयारी करीत आहे. फिर्यादी व त्यांचा भाऊ हे जनक अभ्यासिकेतून १० मार्च रोजी सकाळी ११ वाजता घरी जात होते. त्यावेळी सेनादत्त चौकातून म्हात्रे पुलाकडे जात असताना इर्टिगा गाडीतून ५ ते ६ जण आले. त्यांनी या तरुणाला पकडून जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेले. फिर्यादी यांनी भावाचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान, अपहरणकर्त्यांनी या तरुणाला थेट परभणीला नेले. तेथे त्यांनी त्याला एका तरुणीसमोर उभे करून तिच्याबरोबर तुझे संबंध काय आहेत, अशी विचारणा केली. त्यावेळी मूळच्या नांदेडच्या या तरुणीने आपले त्याच्यावर प्रेम असल्याचे न घाबरता सांगितले. त्यामुळे त्यांचा नाइलाज झाला. त्यांनी या तरुणाला सोडून दिले. दरम्यान, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक निकुंभ तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMPSC examएमपीएससी परीक्षा