शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

"अतिथि देवो भव ही आपली संस्कृती, महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वांचे स्वागत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 17:34 IST

जो विरोधात बोलतो त्याच्यावरच केस होते...

इंदापूर (पुणे) : 'अतिथि देवो भव' ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वांचे स्वागत आहे. बारामतीतही कोणी येत असतील तर आनंदच आहे. त्यांचे मनापासून स्वागत करु. त्यांना बारामतीतील विकास पहायचा असेल तर तसे नियोजनही करू. शेवटी आम्ही लोकशाहीवाले लोक आहोत,असे वक्तव्य आज (दि.२४ ) खा.सुप्रिया सुळे यांनी भरणेवाडी येथे पत्रकारांशी बोलताना केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यांचा आपल्या वा आपल्या पक्षावर फारसा परिणाम झाला नसल्याचे त्यांनी दाखवून दिले.

पाटना येथील विरोधी पक्षाच्या बैठकीत उध्दव ठाकरे, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसल्याच्या कारणावरुन भाजपने ठाकरे यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. ही बैठक फोटोसेशन बैठक आहे. या शब्दांत टीका केली जात आहे, या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, भाजपला आत्ता बोलायला काहीच राहिले नाही. त्या त्यांच्या बाजूला बसल्या त्यावेळी चालत होते आणि आत्ता काय होते आहे. शेजारी बसणे हा काही गुन्हा आहे का असा सवालही त्यांनी केला. आम्ही लोकशाहीवाले आहोत दडपशाहीवाले नाही. दिलदार आहोत. विरोधकांनीही टीका दिलदारपणे करावी.

जो विरोधात बोलतो त्याच्यावरच केस होते. आत्तापर्यंत राज्यात व देशभरात जे गुन्हे दाखल झाले. त्यातील ९५ टक्के गुन्हे विरोधी पक्षातील लोकांवरच झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसते आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या.

"दुध दराविषयी आमची भूमिका स्पष्ट..."

पुढे खा. सुळे म्हणाल्या, दुध दराविषयी आमची भूमिका स्पष्ट आहे. भाजप सरकारने परदेशातून दुध आणा असा आदेश काढला होता. त्यास सर्वप्रथम शरद पवार यांनी विरोध केला. त्यांनी पत्र दिल्यानंतर सरकारने तो आदेश रद्द केला. दुध दराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शेतक-यांच्या बाजूने आहे. शेतीमालाला हमीभावात मिळावा ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कायम आहे.

"आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा सर्वांना वाटते..."

पुढच्या वर्षीची पंढरपूरची विठ्ठलपुजा अजित पवारांच्या हस्ते होईल असे वक्तव्य आ. अमोल मिटकरी यांनी काल इंदापूरात केले होते. त्या विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असे प्रत्येकाला वाटत असते त्यात चूक काय आहे, असे खा. सुळे म्हणाल्या. वीरश्री मालोजीराजे यांच्या गढीवरील पाडलेल्या चिंचेच्या झाडाच्या प्रकरणाची चौकशी होऊन कारवाई व्हावी असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSupriya Suleसुप्रिया सुळेK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNCPराष्ट्रवादी काँग्रेस