शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
7
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
8
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
9
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
10
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
11
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
12
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
13
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
14
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
15
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
16
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
17
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
18
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
19
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
20
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना

जेजुरी गडकोटाची पडझड! २५० वर्षांत जीर्णोद्धार नाहीच : नंदी चौकापासून गाभाऱ्यापर्यंत दुरुस्त्यांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 23:59 IST

गडकोटाची चढण चढताना पायरी मार्गाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी ढासळू लागली आहे. मार्गावरील असणाऱ्या ५ ही कमानींची दुरवस्था झालेली दिसते. पायरीमार्ग व परिसरात एकूण ३०० दीपमाळा असल्याचे सांगण्यात येते.

जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे तीर्थक्षेत्र जेजुरी, कुलदैवताच्या गडकोटाची दुरवस्था होऊ लागली आहे. ९व्या शतकापासून १७व्या शतकापर्यंत खंडोबाच्या गडकोटाची उभारणी झाल्याचे निदर्शनास येते. मात्र, त्यानंतर गेल्या २५० वर्षांत गडकोटाची दुरुस्ती, डागडुजी झालेलीच नाही.संपूर्ण गडकोटाची पाहणी केली असता पायथ्याच्या नंदी चौकापासून अगदी मुख्य गाभाऱ्यापर्यंत दुरुस्त्यांची गरज असल्याचे दिसते.

गडकोटाची चढण चढताना पायरी मार्गाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी ढासळू लागली आहे. मार्गावरील असणाऱ्या ५ ही कमानींची दुरवस्था झालेली दिसते. पायरीमार्ग व परिसरात एकूण ३०० दीपमाळा असल्याचे सांगण्यात येते. यातील अनेक दीपमाळा नामशेष झालेल्या आहेत. आज ज्या काही उभ्या दीपमाळा आहेत त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. गडकोटात ही मंदिरासमोरील चार आणि परिसरातील दोन दीपमाळा ही आता दुरुस्तीला आलेल्या आहेत. मंदिरासमोरील दीपमाळांवर दीप लावण्यासाठी घमेले ठेवावे लागते, अशीच परिस्थिती आहे.

गडकोटातील नगारखान्याच्या ओवºयांचा स्लॅब निखळण्याच्या स्थितीत आहे. गडकोटाची दक्षिण बाजूच्या तटबंदीच्या दगडांनी ही जागा सोडलेली आहे. त्याची दुरुस्ती किंवा दर्जा भराव्या लागणार आहेत. दिवसेंदिवस भाविकांची वाढती गर्दी पाहता मुख्य गाभाºयात हवा खेळती ठेवण्यासाठी वातानुकूलित यंत्रणेचीही गरज आहे. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत गडकोटावर पोहोचण्यासाठी एखादा मार्ग असणे तेवढेच महत्त्वाचे बनलेले आहे.यासंदर्भात विश्वस्त संदीप जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही वस्तुस्थिती मान्य केली आहे. गेल्या अडीचशे वर्षांपासून गडकोटाचा जीर्णोद्धार झालेला नसल्याने आज गडाची दुरवस्था दिसत असल्याचे सांगितले. मागील काही विश्वस्त मंडळाने किरकोळ दुरुस्त्या केल्या आहेत. गडकोट हा पुरातत्त्व विभागाच्या अख्यत्यारीत येत असल्याने गडाच्या कोणत्याही दुरुस्त्या करता येत नसल्याचे विश्वस्त शिवराज झगडे यांनी सांगितले. यासाठी विश्वस्त मंडळाकडून पुरातत्त्व विभागाशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले.पुरातत्त्व विभागाने याबाबतांभीर्याने विचार करणे आता गरजेचे बनले आहे; अन्यथा भविष्य कदाचित कोणालाच माफ करणार नाही, अशी चर्चा मात्र भाविकांतून होत आहे.

टॅग्स :JejuriजेजुरीFortगडRainपाऊस