शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"महाराष्ट्र पेटवायला मला २ मिनिटं लागतात, पण.."; खासदार संभाजीराजेंचा मराठा समाजाला 'कानमंत्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 18:46 IST

मराठा आरक्षण मिळवायचे असेल तर समाजाला शिस्त आणि संयम बाळगावा लागेल.

पुणे : मराठा आरक्षण संदर्भात आतापर्यंत खूपदा बोललो. त्याच-त्या मागण्या मांडून कंटाळलो. महाराष्ट्राला पेटवणे दोन मिनिटांचे काम आहे. पण आपल्याला ते करायचे नाही. आरक्षण मिळवायचे असेल तर समाजाला शिस्त आणि संयम बाळगावा लागेल. न्याय मिळवण्यासाठी आपापसातील मतभेद, हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रित लढा देणे गरजेचे आहे. तरच आरक्षणाचा लढा यशस्वी होईल, असे आवाहन खासदार संभाजीराजे भोसले यांनी यावेळी केले.

मराठा क्रांती मोर्चाची आरक्षण संदर्भात राज्यस्तरीय व्यापक बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली होती. त्यात संभाजीराजे यांनी आपली भूमिका जाहीर केली. याप्रसंगी राज्यातील जवळपास १७५ तालुक्यांतून पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सन २०१६ ते २०२१ या पाच वर्षात मराठा समाजाने ‘काय कमावले आणि काय गमावले’ याचा व्यापक आढावा या बैठकीत घेण्यात आला. याप्रसंगी संभाजीराजे यांचे चिरंजीव शहाजीराजे छत्रपती, मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर, सचिन आडेकर, धनंजय जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते. 

संभाजीराजे म्हणाले, संभाजीराजे छत्रपती म्हणाले, बहुजन समाजाला आरक्षण मिळावे ही छत्रपती शाहू महाराजांची भूमिका होती. सामाजिक सलोखा त्यांनी नेहमीच जपला आहे. तोच वारसा, भूमिका मी पुढे नेत आहे. राज्यात इतर  मागास वर्ग (ओबीसी) समाजाला शैक्षणिक सवलती जास्त आहेत. राज्य सरकारने त्या मराठा समाजाला लागू करायला हव्यात. पण सरकार ते करत नाही. इतरही २२ मागण्या केल्या आहेत. मात्र, त्यावरही  ठोस उपाय सरकार करत नाही. 

टॅग्स :PuneपुणेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा