शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

ऊसपिकाच्या नियोजनामधून एकरी १०० टन उत्पन्न शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 02:27 IST

ऊसपिकाचे नियोजन केल्यास शेतकरी एकरी १०० टन उत्पन्न घेऊ शकतो, असे मत बारामती केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी केले. खुटबाव (ता. दौंड) येथे आयोजित कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध कार्यक्रमातंर्गत ते बोलत होते.

केडगाव - ऊसपिकाचे नियोजन केल्यास शेतकरी एकरी १०० टन उत्पन्न घेऊ शकतो, असे मत बारामती केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी केले. खुटबाव (ता. दौंड) येथे आयोजित कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध कार्यक्रमातंर्गत ते बोलत होते.या वेळी जोशी म्हणाले, की कृषी विभागामार्फत राज्यात शेती विकासाच्या तसेच शेतकरी कल्याणाच्या राबविल्या जाणाऱ्या विविध योजना व कार्यक्रमाची परिणामकारकपणे अंमलबजावणी करण्यासाठी सन २०१७-१८पासून ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनाबद्दलची सविस्तर माहिती देण्यात येते. त्याच अनुषंगाने दौंड तालुक्यात सलग दुसºया वर्षी कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेअंतर्गत खुटबाव येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.तालुका कृषी अधिकारी जयश्री कदम यांनी कृषी विभागाच्या विविध योजना याविषयी माहिती सांगितली. शेतकरी वसुधा सरदार यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व विशद केले. या वेळी खुटबाव गावाचे सरपंच शिवाजी थोरात, उपसरपंच सुनील फणसे, शरद शेलार, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नवनाथ थोरात उपस्थित होते.प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रा. अरुण थोरात, शेतकरी मित्र श्याम थोरात, राहुल पवार यांचे सहकार्य लाभले. कृषी सहायक संध्या आखाडे यांनी प्रास्ताविक केले. अरुण थोरात यांनी आभार मानले.तुकाराम घाटगे यांनी ऊसपीक उत्पादनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी पुणे जिल्ह्याचे प्रकल्प संचालक कुंडलिक कारखिले यांनी विविध योजनांची माहिती दिली.महेश रूपनवर यांनी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेअंतर्गत शेतकरी अभ्यास दौरे, शेतकरी प्रशिक्षण, किसान गप्पागोष्टी, सेंद्रिय शेती, शेतीशाळा याविषयी विस्तृत माहिती दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीPuneपुणे