शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ऊसपिकाच्या नियोजनामधून एकरी १०० टन उत्पन्न शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 02:27 IST

ऊसपिकाचे नियोजन केल्यास शेतकरी एकरी १०० टन उत्पन्न घेऊ शकतो, असे मत बारामती केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी केले. खुटबाव (ता. दौंड) येथे आयोजित कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध कार्यक्रमातंर्गत ते बोलत होते.

केडगाव - ऊसपिकाचे नियोजन केल्यास शेतकरी एकरी १०० टन उत्पन्न घेऊ शकतो, असे मत बारामती केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी केले. खुटबाव (ता. दौंड) येथे आयोजित कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध कार्यक्रमातंर्गत ते बोलत होते.या वेळी जोशी म्हणाले, की कृषी विभागामार्फत राज्यात शेती विकासाच्या तसेच शेतकरी कल्याणाच्या राबविल्या जाणाऱ्या विविध योजना व कार्यक्रमाची परिणामकारकपणे अंमलबजावणी करण्यासाठी सन २०१७-१८पासून ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनाबद्दलची सविस्तर माहिती देण्यात येते. त्याच अनुषंगाने दौंड तालुक्यात सलग दुसºया वर्षी कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेअंतर्गत खुटबाव येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.तालुका कृषी अधिकारी जयश्री कदम यांनी कृषी विभागाच्या विविध योजना याविषयी माहिती सांगितली. शेतकरी वसुधा सरदार यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व विशद केले. या वेळी खुटबाव गावाचे सरपंच शिवाजी थोरात, उपसरपंच सुनील फणसे, शरद शेलार, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नवनाथ थोरात उपस्थित होते.प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रा. अरुण थोरात, शेतकरी मित्र श्याम थोरात, राहुल पवार यांचे सहकार्य लाभले. कृषी सहायक संध्या आखाडे यांनी प्रास्ताविक केले. अरुण थोरात यांनी आभार मानले.तुकाराम घाटगे यांनी ऊसपीक उत्पादनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी पुणे जिल्ह्याचे प्रकल्प संचालक कुंडलिक कारखिले यांनी विविध योजनांची माहिती दिली.महेश रूपनवर यांनी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेअंतर्गत शेतकरी अभ्यास दौरे, शेतकरी प्रशिक्षण, किसान गप्पागोष्टी, सेंद्रिय शेती, शेतीशाळा याविषयी विस्तृत माहिती दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीPuneपुणे