शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

Raj Thackeray: ई लर्निंगमुळे पुढील १० वर्षात मुलं लिहू शकतील की नाही याची भीती वाटते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 18:52 IST

ई लर्निंगमुळे सगळ्या मुलांचे शिक्षण कॉम्प्युटरवर आणि मोबाईल वर सुरू आहे

पुणे : ई लर्निंगमुळे सगळ्या मुलांचे शिक्षण कॉम्प्युटरवर आणि मोबाईल वर सुरू आहे. या विद्यार्थ्यांची अक्षरा सोबत ओळख लिहून होणार आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. काळ पुढे सरकत असताना शिक्षण पद्धतीतही बदल होत आहे. ई लर्निंगमुळे पुढच्या 10 - 15 वर्षात मुलं लिहू शकतील की नाही याची भीती वाटते असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.  राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील एका ई लर्निंग स्कुलचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

''मागील दोन वर्षांपासून कोरोनामूळे जनजीवन विस्कळीत आहे. दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत, तर काही ठिकाणी आता सुरू होत आहेत. मात्र अजूनही पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. कोरोनामुळे परीक्षा न देता दहावीचे विद्यार्थी पास झाले. कुणाला १०० टक्के, ९९ टक्के मार्क मिळाले. हे पाहून मी विचार करतो की आमच्यावेळेस होता कुठे कोरोना अशी मिश्किल टिप्पणी करत राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला आहे.''  

 ''आमची दहावी आम्ही घरगडत पास केली. आणि हा (कोरोना) इतक्या वर्षांनी आणि विद्यार्थ्यांना गुण मिळाले. माझे गुण तुम्हाला कळले तर कमालच वाटेल. कोरोनामुळे घरातूनच शिक्षण घेणे, शिक्षकांसोबत घरातूनच बोलणं यामुळे शाळेत जी मजा असते ती मजाच निघून गेली असल्याची नाराजी राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे. .

''पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना तर शाळा म्हणजे काय हे अजूनही माहीतच नाही. शाळा काय असते हे त्यांना अद्यापही समजलच नसेल. परंतु आता शाळा सुरू होतात ही आनंदाची गोष्ट आहे. मुले शाळेत खेळताना दिसली की बरं वाटतं धिनते यावेळी म्हणाले आहेत.'' 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेEducationशिक्षणonlineऑनलाइनcorona virusकोरोना वायरस बातम्या