शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

वारकरी परतल्याने जिल्ह्यांत काेराेना वाढण्याची भीती; सतर्कतेच्या आरोग्य विभागाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 10:27 IST

तीन आठवड्यांचा प्रवास लाखो वारकऱ्यांनी एकत्रित केला...

पुणे : संपूर्ण राज्यातून आषाढी वारीसाठी जवळपास १२ लाख भाविक सहभागी झाले हाेते. आता आषाढी झाल्यावर भाविक त्यांच्या मूळ गावी परतत आहेत. दरम्यान, पंढरपुरात वारीमध्ये माेठ्या प्रमाणात एकमेकांच्या संपर्कात आल्याने आता महाराष्ट्रात काेरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, म्हणून सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

या आषाढी वारीत आळंदी ते पंढरपूर तसेच देहू ते पंढरपूर या दरम्यान लाखाे वारकरी असतात. ते वारकरी पायी प्रवास करतात. यंदा २० जून ते १० जुलै या तीन आठवड्यांचा प्रवास लाखो वारकऱ्यांनी एकत्रित केला. काेराेना प्रादुर्भावातून घातलेल्या निर्बंधामुळे दोन वर्षे वारीच झाली नाही, मात्र त्यानंतर यंदा झालेली वारी ही कोणत्याही निर्बंधांशिवाय आणि सुरक्षेच्या नियमांशिवाय झाली आहे. त्यातच रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

जिल्ह्यांना दिल्या या सूचना...

- तीव्र ताप आणि गंभीर तीव्र श्वसन आजार (सर्दी) पसरू नये यावर लक्ष ठेवा

- स्थानिक गरजेनुसार चाचण्यांची संख्या वाढवा

- सुपर स्प्रेडर ठरू शकणाऱ्या कार्यक्रमांवर लक्ष ठेवा

- स्थानिक रुग्णवाढीकडे लक्ष द्या. एखाद्या भागात माेठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत असेल तर त्वरित आरोग्य विभागाला कळवावे.

आषाढी वारीतील यात्रेकरू त्यांच्या मूळ गावी परतल्यानंतर काेरोनाची थाेडी रुग्णवाढ हाेण्याची शक्यता आहे. खासकरून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांनी याबाबत अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ही संख्या वाढली तरी येत्या दहा-पंधरा दिवसांत रुग्ण संख्या वाढून परत पूर्वस्थिती येईल.

- डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, पुणे

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022