शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

वारकरी परतल्याने जिल्ह्यांत काेराेना वाढण्याची भीती; सतर्कतेच्या आरोग्य विभागाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 10:27 IST

तीन आठवड्यांचा प्रवास लाखो वारकऱ्यांनी एकत्रित केला...

पुणे : संपूर्ण राज्यातून आषाढी वारीसाठी जवळपास १२ लाख भाविक सहभागी झाले हाेते. आता आषाढी झाल्यावर भाविक त्यांच्या मूळ गावी परतत आहेत. दरम्यान, पंढरपुरात वारीमध्ये माेठ्या प्रमाणात एकमेकांच्या संपर्कात आल्याने आता महाराष्ट्रात काेरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, म्हणून सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

या आषाढी वारीत आळंदी ते पंढरपूर तसेच देहू ते पंढरपूर या दरम्यान लाखाे वारकरी असतात. ते वारकरी पायी प्रवास करतात. यंदा २० जून ते १० जुलै या तीन आठवड्यांचा प्रवास लाखो वारकऱ्यांनी एकत्रित केला. काेराेना प्रादुर्भावातून घातलेल्या निर्बंधामुळे दोन वर्षे वारीच झाली नाही, मात्र त्यानंतर यंदा झालेली वारी ही कोणत्याही निर्बंधांशिवाय आणि सुरक्षेच्या नियमांशिवाय झाली आहे. त्यातच रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

जिल्ह्यांना दिल्या या सूचना...

- तीव्र ताप आणि गंभीर तीव्र श्वसन आजार (सर्दी) पसरू नये यावर लक्ष ठेवा

- स्थानिक गरजेनुसार चाचण्यांची संख्या वाढवा

- सुपर स्प्रेडर ठरू शकणाऱ्या कार्यक्रमांवर लक्ष ठेवा

- स्थानिक रुग्णवाढीकडे लक्ष द्या. एखाद्या भागात माेठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत असेल तर त्वरित आरोग्य विभागाला कळवावे.

आषाढी वारीतील यात्रेकरू त्यांच्या मूळ गावी परतल्यानंतर काेरोनाची थाेडी रुग्णवाढ हाेण्याची शक्यता आहे. खासकरून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांनी याबाबत अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ही संख्या वाढली तरी येत्या दहा-पंधरा दिवसांत रुग्ण संख्या वाढून परत पूर्वस्थिती येईल.

- डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, पुणे

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022