शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

चातुर्वर्ण्यामुळे स्त्रियांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष : दिशा केने-शेख; पुण्यात तेजस्विनी चिंतन परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:31 IST

सामाजिक दबावामुळे काम करून घर सांभाळणे ही मानसिकता तयार झाली असल्याने निर्भयासारख्या घटना घडतात, असे मत सामाजिक कार्यकर्त्या दिशा केने-शेख यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देमराठी साहित्य परिषद, तेजस्विनी संस्था व राज्य युवा परिषदेच्या वतीने परिषदेचे आयोजनस्त्रीला आजही एक वस्तू समजले जाते : दिशा शेख

लोणी काळभोर : आजच्या काळात पुरोगामित्वाचा कितीही आव आणला जात असला, तरी चातुर्वर्ण्याच्या प्रभावामुळे स्त्रियांचे प्रश्न दुय्यम मानले जात आहेत. सामाजिक दबावामुळे काम करून घर सांभाळणे ही मानसिकता तयार झाली असल्याने निर्भयासारख्या घटना घडतात, असे मत सामाजिक कार्यकर्त्या दिशा केने-शेख यांनी व्यक्त केले. मराठी साहित्य परिषद (पुणे जिल्हा शाखा), तेजस्विनी संस्था व राज्य युवा परिषदेच्या वतीने तेजस्विनी चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कावेरी कुंजीर अध्यक्षस्थानी होत्या. डॉ. अलका नाईक, शुभालिनी देसाई, मंजूश्री साबू या वेळी उपस्थित होत्या. दिशा शेख म्हणाल्या, माता, भगिनी, पत्नी, कन्या, सखी, आदी रूपांत स्त्रीने मानवी जीवनांत आपले अलौकित्व सिद्ध केले आहे. त्याअनुषंगाने त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व व सामर्थ्य खऱ्या अर्थाने समोर येत आहे. असे असतानाही स्त्रीला आजही एक वस्तू समजले जाते. अर्धांगी हा शब्द नावाला आहे. लग्न ठरवताना मुलगी सामाजिक दबावामुळे होकार देते व अनोळखी व्यक्तीसमवेत लग्न करते. आपण उघड बलात्काराबद्दल बोलतो; परंतु पतीबरोबरचा पहिला संभोगदेखील बलात्कारच असतो हे आपण विसरतो. बलात्कार कपड्यांनी नाही तर मानसिकतेतून होतो व त्यातूनच दिल्ली, खैरलांजी, कोपर्डीसारख्या घटना घडतात. अशा घटना घडू नयेत म्हणून यापुढे पुरुषांच्या मानसिकतेचा अभ्यास करून हुकूमशाही समजून घ्यावी लागणार आहे.’ पाहुण्यांची ओळख गणेश सातव यांनी करून दिली. राजकुमार काळभोर यांनी आभार मानले.

टॅग्स :Maharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषदDisha Shaikhदिशा शेखPuneपुणे