शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

घर स्वच्छ ठेवतो, तर शहर अन् देश का नाही ? डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 13:05 IST

संपूर्ण समाज हे एक मोठे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा आपण प्रत्येकजण भाग आहोत.

ठळक मुद्देस्वच्छता राखणे प्रत्येकाचे सामाजिक कर्तव्य

पुणे : साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य प्रशासनाला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. त्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे.संपूर्ण समाज हे एक मोठे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा आपण प्रत्येकजण भाग आहोत. या भावनेतून प्रत्येकाने स्वच्छता राखावी. ज्याप्रमाणे आपण आपले घर आणि घराचा परिसर स्वच्छ ठेवतो. त्याचप्रमाणे शहर आणि देश स्वच्छ राखण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अप्पासाहेबधर्माधिकारी यांनी केले.  सचिनदादा धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील शासकीय कार्यालयांच्या आवारात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर ‘स्वच्छता अभियाना’ची घोषणा केली. नुकतीच राज्यपालांनी डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची ‘स्वच्छ  भारत अभियाना’चे अग्रदूत (अ‍ॅम्बेसिडर) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  शहरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता अभियान’ आयोजित करण्यात आले होते.   डॉ. धर्माधिकारी यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, की प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करायला हवा. जमा होणारा कचरा निर्धारित केलेल्या जागी नेऊन टाकला पाहिजे. स्वच्छतेच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबवता येणे शक्य आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेबरोबरच स्वयंशिस्तीतून आपण देशाला जगातील सर्वांत स्वच्छ देश म्हणून नावारुपाला आणू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने आपले घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवताना शहर व देशदेखील स्वच्छ ठेवण्याची भावना मनात रुजविणे गरजेचे आहे.   शहरातील शासकीय कार्यालये, रुग्णालये, एसटी डेपो, पोलीस मुख्यालय व वसाहत या परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. त्याला नागरिक व स्वयंसेवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्वच्छता मोहिमेतून २१० टन कचरा गोळा करण्यात आल्याची  माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली. 

शासकीय तिजोरीवर नाही ताणया उपक्रमामध्ये शहराचे घनकचरा विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, विरोधी पक्ष नेत्या वैशाली धुमाळ, आदित्य माळवे, भाजप पक्षाचे शिवाजीनगर विभागाचे उपाध्यक्ष रवींद्र साळेगावकर, संदीप काळे, मयूर मुंडे, गौरव गोटे उपस्थित होते. शासकीय तिजोरीवर कोणताही अतिरिक्त ताण पडू न देता संपूर्ण परिसरातील लोकांच्या सहकार्याने आणि समन्वयातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याकरिता हातमोजे, मास्क, कचºयाची विल्हेवाट लावणारी उपकरणे या वस्तू प्रतिष्ठानच्या वतीने पुरविण्यात आल्या.

 

टॅग्स :PuneपुणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान