शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

उजनीत प्रथमच उच्चांकी पातळी, ४० वर्षांत पहिल्यांच असे घडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 02:59 IST

उजनी धरण व्यवस्थापन समितीच्या अधिकारी वर्गाने समन्वय ठेवून धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने, यंदाच्या वर्षीच्या उन्हाळ्यात उजनी धरणाच्या चाळीस वर्षांच्या इतिहासात उन्हाळ्यातील उच्चांकी पाणीपातळी (८६.८५ टीएमसी) आजघडीला नोंदवली गेली आहे.

इंदापूर  - उजनी धरण व्यवस्थापन समितीच्या अधिकारी वर्गाने समन्वय ठेवून धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने, यंदाच्या वर्षीच्या उन्हाळ्यात उजनी धरणाच्या चाळीस वर्षांच्या इतिहासात उन्हाळ्यातील उच्चांकी पाणीपातळी (८६.८५ टीएमसी) आजघडीला नोंदवली गेली आहे.उजनी धरण हे महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे. उजनी धरणाच्या पाण्यावरून नेहमी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यांमध्येही संघर्ष होताना लोकांनी पाहिले आहे. उन्हाळ्यात तर धरणाच्या पाण्यासाठी आंदोलने होतात. तथापि या उन्हाळ्यात असे चित्र पाहावयास मिळण्याची शक्यता धूसर आहे. उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता ११७ टीएमसी आहे. पावसाळ्यात उजनी पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे या वर्षी साठवण क्षमतेपेक्षा जास्त १२१ टीएमसी पाणी उजनी धरणाकडे आले होते. मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध असल्याने उजनीच्या अधिकारी वर्गाने समन्वय ठेवत, पाण्याचे काटेकोर नियोजन केले.गेल्या खरीप व रब्बी हंगामाच्या दरम्यान उजनी धरणातून कालवा व भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. बोगद्याद्वारे, तळे, तलाव, बंधारे भरून घेण्यात आले. पाणी मोठ्या प्रमाणात साठले. परिणामी धरणाच्या पाण्याची मागणी कमी झाली. दोन महिने पाणी सोडावे लागले नाही. त्याचा फायदा होऊन उजनी धरणाचा पाणीसाठा उच्चांकी राहिला आहे.उजनीचा सर्वाधिक नीचांकी पाणीसाठा हा दि. ४ जुलै २०१६ रोजी नोंदवला गेला होता. त्या वेळी धरणात वजा ५३.४३ टक्के पाणी होते. एकूण पाणीसाठा हा केवळ ३५.३५ टीएमसी होता.उजनीचा पाणीसाठाउजनी धरणातील आजची पाणी परिस्थिती अशी आहे एकूण पाणीसाठा८६. ८५टीएमसी.४३. २९टक्केवारी

टॅग्स :DamधरणPuneपुणे