शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

उजनीत प्रथमच उच्चांकी पातळी, ४० वर्षांत पहिल्यांच असे घडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 02:59 IST

उजनी धरण व्यवस्थापन समितीच्या अधिकारी वर्गाने समन्वय ठेवून धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने, यंदाच्या वर्षीच्या उन्हाळ्यात उजनी धरणाच्या चाळीस वर्षांच्या इतिहासात उन्हाळ्यातील उच्चांकी पाणीपातळी (८६.८५ टीएमसी) आजघडीला नोंदवली गेली आहे.

इंदापूर  - उजनी धरण व्यवस्थापन समितीच्या अधिकारी वर्गाने समन्वय ठेवून धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने, यंदाच्या वर्षीच्या उन्हाळ्यात उजनी धरणाच्या चाळीस वर्षांच्या इतिहासात उन्हाळ्यातील उच्चांकी पाणीपातळी (८६.८५ टीएमसी) आजघडीला नोंदवली गेली आहे.उजनी धरण हे महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे. उजनी धरणाच्या पाण्यावरून नेहमी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यांमध्येही संघर्ष होताना लोकांनी पाहिले आहे. उन्हाळ्यात तर धरणाच्या पाण्यासाठी आंदोलने होतात. तथापि या उन्हाळ्यात असे चित्र पाहावयास मिळण्याची शक्यता धूसर आहे. उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता ११७ टीएमसी आहे. पावसाळ्यात उजनी पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे या वर्षी साठवण क्षमतेपेक्षा जास्त १२१ टीएमसी पाणी उजनी धरणाकडे आले होते. मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध असल्याने उजनीच्या अधिकारी वर्गाने समन्वय ठेवत, पाण्याचे काटेकोर नियोजन केले.गेल्या खरीप व रब्बी हंगामाच्या दरम्यान उजनी धरणातून कालवा व भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. बोगद्याद्वारे, तळे, तलाव, बंधारे भरून घेण्यात आले. पाणी मोठ्या प्रमाणात साठले. परिणामी धरणाच्या पाण्याची मागणी कमी झाली. दोन महिने पाणी सोडावे लागले नाही. त्याचा फायदा होऊन उजनी धरणाचा पाणीसाठा उच्चांकी राहिला आहे.उजनीचा सर्वाधिक नीचांकी पाणीसाठा हा दि. ४ जुलै २०१६ रोजी नोंदवला गेला होता. त्या वेळी धरणात वजा ५३.४३ टक्के पाणी होते. एकूण पाणीसाठा हा केवळ ३५.३५ टीएमसी होता.उजनीचा पाणीसाठाउजनी धरणातील आजची पाणी परिस्थिती अशी आहे एकूण पाणीसाठा८६. ८५टीएमसी.४३. २९टक्केवारी

टॅग्स :DamधरणPuneपुणे