शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

उजनीत प्रथमच उच्चांकी पातळी, ४० वर्षांत पहिल्यांच असे घडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 02:59 IST

उजनी धरण व्यवस्थापन समितीच्या अधिकारी वर्गाने समन्वय ठेवून धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने, यंदाच्या वर्षीच्या उन्हाळ्यात उजनी धरणाच्या चाळीस वर्षांच्या इतिहासात उन्हाळ्यातील उच्चांकी पाणीपातळी (८६.८५ टीएमसी) आजघडीला नोंदवली गेली आहे.

इंदापूर  - उजनी धरण व्यवस्थापन समितीच्या अधिकारी वर्गाने समन्वय ठेवून धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने, यंदाच्या वर्षीच्या उन्हाळ्यात उजनी धरणाच्या चाळीस वर्षांच्या इतिहासात उन्हाळ्यातील उच्चांकी पाणीपातळी (८६.८५ टीएमसी) आजघडीला नोंदवली गेली आहे.उजनी धरण हे महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे. उजनी धरणाच्या पाण्यावरून नेहमी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यांमध्येही संघर्ष होताना लोकांनी पाहिले आहे. उन्हाळ्यात तर धरणाच्या पाण्यासाठी आंदोलने होतात. तथापि या उन्हाळ्यात असे चित्र पाहावयास मिळण्याची शक्यता धूसर आहे. उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता ११७ टीएमसी आहे. पावसाळ्यात उजनी पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे या वर्षी साठवण क्षमतेपेक्षा जास्त १२१ टीएमसी पाणी उजनी धरणाकडे आले होते. मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध असल्याने उजनीच्या अधिकारी वर्गाने समन्वय ठेवत, पाण्याचे काटेकोर नियोजन केले.गेल्या खरीप व रब्बी हंगामाच्या दरम्यान उजनी धरणातून कालवा व भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. बोगद्याद्वारे, तळे, तलाव, बंधारे भरून घेण्यात आले. पाणी मोठ्या प्रमाणात साठले. परिणामी धरणाच्या पाण्याची मागणी कमी झाली. दोन महिने पाणी सोडावे लागले नाही. त्याचा फायदा होऊन उजनी धरणाचा पाणीसाठा उच्चांकी राहिला आहे.उजनीचा सर्वाधिक नीचांकी पाणीसाठा हा दि. ४ जुलै २०१६ रोजी नोंदवला गेला होता. त्या वेळी धरणात वजा ५३.४३ टक्के पाणी होते. एकूण पाणीसाठा हा केवळ ३५.३५ टीएमसी होता.उजनीचा पाणीसाठाउजनी धरणातील आजची पाणी परिस्थिती अशी आहे एकूण पाणीसाठा८६. ८५टीएमसी.४३. २९टक्केवारी

टॅग्स :DamधरणPuneपुणे