शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

बीव्हीजी समुहाकडून केरळमध्ये मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 04:08 IST

आत्तापर्यंत केरळमधील साडेतीन हजारांपेक्षा जास्त नागरिकांना मदत

पुणे : जोरदार वृष्टी व भूस्खलनामुळे केरळला पुराने वेढले आहे. पुराच्या वाढत्या पाण्यामुळे नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. त्यासाठी बीव्हीजी समुहाने पुढाकार घेतला असून आत्तापर्यंत केरळमधील साडेतीन हजारांपेक्षा जास्त नागरिकांना मदत करण्यात आली आहे.बीव्हीजीचे दक्षिण विभागाचे प्रमुख विजय पॅट्रीक व वरिष्ठ व्यवस्थापक राजा आरमुगम यांच्या नेतृत्वाखाली मदत कार्य करण्यासाठी बीव्हीजीची टीम तयार करण्यात आली आहे. या टीमच्या माध्यमातून बीव्हीजी समुहाचे ५०० कर्मचारी केरळमधील नागरिकांना जेवन, नाश्ता व कपडे देण्याचे काम करत आहेत. आतापर्यंत साडेतीन हजारांपेक्षा जास्त नागरिकांना मदत करण्यात आली आहे.कन्नर जिल्ह्यात पुरामुळे सर्वाधिक नुकसान झाले असून या ठिकाणी बीव्हीजीचे ३२७ कर्मचारी नागरिकांना मदत देण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत आहेत. त्रिवेंद्रम व कसारगोड जिल्ह्यात पूरस्थिती नियंत्रणात येत आहे.नियंत्रणात आलेल्या परिसरातील नागरिकांना सुके कपडे देण्याचे काम बीव्हीजीच्या वतीने केले जात आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी बीव्हीजीच्या कर्मचाऱ्यांनी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे. समुहाच्या वतीने गरजू लोकांना मोफत फोन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरPuneपुणे