शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घाट परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी, अमृतांजन पुलाजवळ वाहनांच्या रांगा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 09:15 IST

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. वीकेंडमुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. 

लोणावळा : मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. वीकेंडमुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी (24 फेब्रुवारी) वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळे  भल्या पहाटेच पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर खंडाळा बोर घाटातील अमृतांजन पुलापासून जवळपास तीन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

शुक्रवारी (23 फेब्रुवारी) रात्रीपासून या मार्गावर वाहनांची गर्दी वाढल्याने वेग मंदावला होता. त्यातच अनेक मोठ्या गाड्या जागेहून  पुढे जात नसल्यानं वाहनांचे चालक तेथेच झोपी गेल्यानं वाहतूक कोंडीत भर पडली होती. शनिवार (24 फेब्रुवारी)  व रविवार (25 फेब्रुवारी) अशा दोन दिवस सुट्या असल्याने अनेक पर्यटकांनी पर्यटनाचा बेत आखत सकाळच्या सत्रात घराबाहेर पडल्याने वाहनांची संख्या वाढून द्रुतगतीवर वाहतूक कोंडी झाली आहे.

सलग सुट्या व वाहतूक कोंडी हे जणू काही द्रुतगती मार्गावरचे एक समीकरणच बनले आहे. दैनंदिन घाट क्षेत्रात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता शासनाने काही पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडी