शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

हमाल पंचायतीचे कार्य राष्ट्रीय पातळीवर जावे

By admin | Updated: March 25, 2015 00:36 IST

हमाल पंचायतीच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या हमाल पंचायतीची निर्मिती ज्या कारणासाठी झाली ती जबाबदारी आता वाढली आहे.

पुणे : हमाल पंचायतीच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या हमाल पंचायतीची निर्मिती ज्या कारणासाठी झाली ती जबाबदारी आता वाढली आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवून हे काम राष्ट्रीय पातळीवर कसे नेता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे, असे मत हमाल पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी मंगळवारी व्यक्त केले.हमाल पंचायतच्या वतीने मातोश्री बबुताई आढाव यांच्या २१व्या स्मृतिदिनानिमित्त कष्टाची भाकर उपक्रमातील आदर्श स्त्री-पुरुष कामगार पुरस्कार वितरण समारंभाचे हमाल पंचायत कष्टाची भाकर येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी निवृत्त पोलीस अधिकारी मधुकर झेंडे, महात्मा फुले प्रतिष्ठानचे काका पायगुडे, सुबराव बनसोडे उपस्थित होते. या वेळी सुभाष भरेकर व गहूबाई कोंद्रे यांना आदर्श कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. झेंडे म्हणाले, की समाजाच्या हितासाठी काम करायचे असेल तर जातीय सलोखा ठेवला पाहिजे. तसेच हिंदू-मुस्लिम असा भेदभाव न करता एकत्र येऊन एकमेकांच्या उन्नतीसाठी काय करता येईल असा सर्वांगीण विचार करून शिक्षण, आरोग्य अशा सामाजिक समस्या सोडवल्या पाहिजेत. (प्रतिनिधी)