शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

राज्यात जातीय तेढ वाढण्याला सरकारच जबाबदार, मनसेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 15:13 IST

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भोंग्याचा विषय सामाजिक प्रश्न म्हणून उपस्थित केला, त्यावर नियमावली करणे सरकारचे काम आहे, मात्र ...

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भोंग्याचा विषय सामाजिक प्रश्न म्हणून उपस्थित केला, त्यावर नियमावली करणे सरकारचे काम आहे, मात्र त्याला उशीर करून सरकारच राज्यात जातीय तेढ निर्माण करत आहे, असा आरोप मनसेने केला आहे.

सरकारला राज्यात शांतता हवी असेल, तर त्यांनी भोग्यांसाठी विनाविलंब नियमावली तयार करावी, ती जाहीर करावी व त्याची अंमलबजावणीही करावी अशी मागणी मनसेने केली आहे. प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले असून, त्यात सरकारच राज्यात तणाव निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेवरही यात नाव न घेता टीका करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत भोंग्याविषयी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात जाहीर भाष्य केले. त्यासाठी ३ मे ही अंतिम मुदत दिली. त्यावर सरकारने हालचाल करायला हवी. तीन पक्षांच्या सरकारमध्ये तिघांचे विचार वेगवेगळे अशी स्थिती आहे. सरकारने भोंग्यांसाठी नियमावली जाहीर करावी, अन्यथा ३ मे ला सर्व मंदिरांमध्ये महाआरती होणारच आहे, असा इशाराही संभूस यांनी दिला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMNSमनसे