शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

राज्यात जातीय तेढ वाढण्याला सरकारच जबाबदार, मनसेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 15:13 IST

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भोंग्याचा विषय सामाजिक प्रश्न म्हणून उपस्थित केला, त्यावर नियमावली करणे सरकारचे काम आहे, मात्र ...

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भोंग्याचा विषय सामाजिक प्रश्न म्हणून उपस्थित केला, त्यावर नियमावली करणे सरकारचे काम आहे, मात्र त्याला उशीर करून सरकारच राज्यात जातीय तेढ निर्माण करत आहे, असा आरोप मनसेने केला आहे.

सरकारला राज्यात शांतता हवी असेल, तर त्यांनी भोग्यांसाठी विनाविलंब नियमावली तयार करावी, ती जाहीर करावी व त्याची अंमलबजावणीही करावी अशी मागणी मनसेने केली आहे. प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले असून, त्यात सरकारच राज्यात तणाव निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेवरही यात नाव न घेता टीका करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत भोंग्याविषयी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात जाहीर भाष्य केले. त्यासाठी ३ मे ही अंतिम मुदत दिली. त्यावर सरकारने हालचाल करायला हवी. तीन पक्षांच्या सरकारमध्ये तिघांचे विचार वेगवेगळे अशी स्थिती आहे. सरकारने भोंग्यांसाठी नियमावली जाहीर करावी, अन्यथा ३ मे ला सर्व मंदिरांमध्ये महाआरती होणारच आहे, असा इशाराही संभूस यांनी दिला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMNSमनसे