शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चांगल्या लाेकांनी राजकारणात यायला हवे : गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 21:43 IST

चांगल्या लाेकांची राजकारणात गरज असून चांगल्या लाेकांनी राजकारणात यायला हवे असे मत गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

पुणे : चांगल्या लाेकांची राजकारणात गरज असून चांगल्या लाेकांनी राजकीय जीवनात यायला हवे असे मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. लाेकमतच्या विश्वकर्मा : द ड्रीम बिल्डर्स काॅफीटेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बाेलत हाेते. 

     नॅशनल क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांना उद्देशून बापट म्हणाले, सतीश मगर कधी जॅकेट घालत नाहीत,परंतु अाज ते जॅकेट घालून अाले अाहेत, त्यामुळे त्यांचा राजकारणात यायचा विचार अाहे की काय अशी शंका येत अाहे. सर्व क्षेत्रातील चांगल्या लाेकांनी राजकीय जीवनात येणे अावश्यक अाहे. लाेकमतबाबत बाेलताना ते म्हणाले, लाेकमत सकाळी वाचला की सर्व माहिती मिळते. त्यामुळे काेणीही कुठल्याही विषयावरील प्रश्न विचारला तरी त्याला उत्तर देता येते. काही वृत्तपत्रांनी स्वतःवर विशिष्ट ठपका लावून घेतला अाहे. परंतु लाेकमतने समजातील सगळ्याच गाेष्टींची दखल घेऊन पक्षविरहीत बातम्या देण्याचे काम केले अाहे. 

    लाेकमत एडिटाेरिअल बाेर्डाचे चेअरमन विजय दर्डा म्हणाले, जसे मुख्यमंत्री कुठलाही भेदभाव करत नाहीत त्याचप्रमाणे पुणेकरही कुठलाही भेदभाव न करता लाेकमतवर भरभरुन प्रेम करतात. देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेवक ते मुख्यमंत्री असा यशस्वी प्रवास केला अाहे. जसे लाेकमत कुठल्याही पक्षाचे नाही तसेच फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षाएेवजी राज्याचे प्रमुख म्हणून काम करत अाहात. विदर्भावरील अन्याय दूर करण्याचे काम फडणवीस करत अाहेत. मुख्यमंत्री, नितीन गडकरी यांनी प्रत्येक भागाला न्याय देण्याचे काम केले अाहे. अाम्हाला मुख्यमंत्र्यांचा अभिमान अाहे. 

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटVijay Dardaविजय दर्डाLokmatलोकमत