शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

झोपडपट्टी पुनर्वसनासाठी जीआयएएस सर्व्हे- रवींद्र वायकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 1:11 AM

राज्य शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत नियम ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणेच पर्वती जनता वसाहतीचे पुनर्वसन करण्यात येईल. पुनर्वसन करताना कोणत्याही नागरिकावर अन्याय होणार नाही.

पुणे: राज्य शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत नियम ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणेच पर्वती जनता वसाहतीचे पुनर्वसन करण्यात येईल. पुनर्वसन करताना कोणत्याही नागरिकावर अन्याय होणार नाही.पुनर्वसन करण्यासाठी डॉपलरच्या माध्यामातून, जीआयएस सर्वे करण्यात येईल. असे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.जनता वसाहतीमधील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे.पुनर्वसनाबाबत स्थानिक नागरिकांच्या काही तक्रारी होत्या.त्यामुळे त्यांनी अखिल जयभवानी जनता वसाहत संघर्ष कृती समिती स्थापन करुन लढा देण्यास सुरुवात केली. समितीकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर वायकर यांनी बुधवारी जनता वासाहतीची पाहणी केली. याप्रसंगी शिवसेना उपशहरप्रमुख बाळासाहेब ओसवाल, शहरसंघटक किसोर रजपूत,विभाग प्रमुख सुरज लोखंडे आदी उपस्थित होते.वायकर म्हणाले, झोपडपट्टी पुनर्विकास योजना मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरु आहे.राज्य शासनातर्फे सन २००० पर्यंतच्या पात्र झोपडपट्टी धारकांना आणि २००० नंतरचे बांधकाम असल्याने अपात्र झोपडट्टी धारकांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरकूल देण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाकडून कोणावरही अन्याय केला जाणार नाही.त्यासाठी प्रत्येकाच्या घरी जाऊन सखोल सर्वेक्षण केले जाईल.>दुसरा विकसक नियुक्त करण्याची सूचनाजनता वसाहतीच्या पाहणीनंतर रवींद्र वायकर यांनी एसआरए मुख्य कार्यकारी अधिकाठयांबरोबर बैठक घेतली. जनता वसाहत भागात एसआरए योजना राबविणा-या विकसकावरही नागरिकांनी आक्षेप नोंदविल्याने संबंधित विकसकाची अर्थिक स्थिती तपासावी.तसेच विकसकाला योजना लवकर सुरू करण्याबाबत नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले. तसेच विकसक प्रकल्प करू शकत नसल्यास दुस-या विकसकाची नमणुक करण्याबाबत निर्णय घ्यावा, असा सुचनाही वायकर यांनी दिल्या.

टॅग्स :Ravindra Vaikarरवींद्र वायकर