शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

प्रथम येणाऱ्यास प्राधान्यफेरीवर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 01:56 IST

अकरावी प्रवेश : चांगले गुण मिळविणाऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता

पुणे : अकरावी प्रवेशाची प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेरी सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होत आहे. या फेरीवर विद्यार्थी पालक सहाय्य संघाकडून आक्षेप घेण्यात आले आहेत. यामुळे चांगले गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे, त्यामुळे याऐवजी पूर्ववत फेºया राबविण्याची मागणी होत आहे.

अकरावीच्या नियमित व विशेष फेºया पार पडल्यानंतर आता प्रथम येणाºया प्रथम प्राधान्य ही फेरी राबविण्यात येणार आहे. यामध्ये महाविद्यालयांच्या रिक्त जागांवर जो सर्वात पहिल्यांदा क्लिक करेल त्याचा प्रवेश निश्चित होणार आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे चांगले गुण मिळविणाºया तसेच इंटरनेट सुविधांची उपलब्धता नसलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची भीती विद्यार्थी पालक सहाय्य संघाचे आकाश शिंदे यांनी व्यक्त केली आहे. सोमवार, २७ आॅगस्ट रोजी ८० ते १०० टक्के दरम्यान गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध असेल. यामध्ये रिक्त जागेवर सर्वात पहिल्यांदा क्लिक करणाºया विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होत जातील. यानुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २७ ते २८ आॅगस्ट दरम्यान प्रवेश घ्यायचे आहेत. रिक्त राहिलेल्या जागांची यादी २८ आॅगस्ट रोजी जाहीर होईल. दुसºया प्रवर्गातील ६० ते ८० टक्क्यांदरम्यान गुण असलेल्या विद्यार्थ्यांना २९ ते ३० आॅगस्टदरम्यान प्रवेशाची संधी असेल. त्यानंतर ३० आॅगस्ट रोजी शिल्लक जागांची यादी जाहीर होईल. तिसºया प्रवर्गातील ३५ ते ६० टक्क्यांदरम्यान गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी मिळेल.प्रवेशाबाबत प्रभारी उपसंचालिका मिनाक्षी राऊत यांनी सांगितले, मागील वर्षीपासून ही फेरी राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्वांना समान संधी उपलब्ध असणार आहे. ज्यांचे प्रवेश एक -दोन गुणांनी हुकले होते, त्यांना यामध्ये प्रवेश मिळू शकेल.’

पहिला प्रवर्ग ८० ते १०० टक्के, दुसरा प्रवर्ग ६० ते ८० टक्के व तिसरा प्रवर्ग ३५ ते ६० टक्के यानुसार प्रवेश दिले जाणार आहेत. या फेरीमध्ये प्रवेश घेऊन रदद् करणारे, प्रथम प्राधान्याचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणारे, प्रवेश न मिळालेले अशा सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे 

टॅग्स :Studentविद्यार्थीPuneपुणे