शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

भाकरीबरोबर तवा देखील करपल्याची भावना म्हणून... : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 20:02 IST

लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरवायची म्हणून युतीला साथ दिली. त्यानंतर सत्तांतर देखील झाले. मात्र भाकरी फिरविता फिरविता आमचा तवा देखील करपून गेला.

ठळक मुद्देअद्याप लोकसभा निवडणुकीबाबत कोणतीही भूमिका नाही

पुणे : मागील लोकसभा निवडणुकीनंतर आलेल्या अनुभवामुळे भाकरीबरोबर तवा देखील करपल्याची भावना आहे. त्यामुळे सध्या सर्वच पक्षांपासून समान अंतर राखून आहे. अद्याप निवडणुकीबाबत कोणतीही भूमिका ठरली नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. शेतकरी आंदोलन आणि शेतकरी प्रश्नांबाबत शेट्टी यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडी सरकारवर निष्प्रभतेचा आरोप करुन स्वाभिमानीने युतीचा हात पडकला होता. मात्र, मतभेद झाल्यानंतर शेट्टी युतीतून बाहेर पडले. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीची चर्चा सुरु असल्याचे विचारले असता शेट्टी म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरवायची म्हणून युतीला साथ दिली. त्यानंतर सत्तांतर देखील झाले. मात्र भाकरी फिरविता फिरविता आमचा तवा देखील करपून गेला. त्यामुळे या वेळी अधिव सावध आहोत. सध्या सर्वच पक्षांपासून समान अंतरावर आहे. निवडणुकीत कोणत्या पक्षाबरोबर जायचे याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, लोकसभेत असलेले हमी भाव विधेयक आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती याला जो पक्ष पाठिंबा देईल आणि सत्ताबदल झाल्यावर प्रलंबित विधेयकाची अंमलबजावणी करण्याची खात्री देईल त्यांच्या समवेत जाऊ असे शेट्टी म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाGovernmentसरकार