शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

उपोषण लवकर सोडावे; आरोग्य बिघडणार नाही, अजित पवार यांचा चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 05:15 IST

'मराठवाड्याच्या त्याच प्रमुख होत्या, त्याच्याच विचारांचे गिरीश महाजन जलसंपदा खात्याचे मंत्री होते.'

पुणे : पंकजा मुंडे या पाच वर्षे सरकारमध्ये होत्या. त्याच्याच विचारांचे सरकार होते. मराठवाड्याच्या त्याच प्रमुख होत्या, त्याच्याच विचारांचे गिरीश महाजन जलसंपदा खात्याचे मंत्री होते. त्यावेळेस काही अडचणी आल्या असल्यास मला माहिती नाही.सध्या लोकशाही मार्गाने त्या उपोषण करण्यासाठी बसल्या आहेत, फक्त उपोषण लवकर सोडवावे म्हणजे पुढच्या अनेक गोष्टी टळतात. उपोषण लवकर सोडावे म्हणजे आरोग्य देखील बिघडणार नाही, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.आमचे पुरंदरचे विजय शिवतरे यांनी मला इतक्या वेळा ऐकवले की, दादा मी उपोषणाला बसलो तेव्हा तुम्ही लवकर सोडवायलाआला नाहीत, म्हणून मला त्रास होतो, आरोग्य बिघडले. कुणाचेही आरोग्य बिघडू नये म्हणून मुंडे यांनी उपोषण मागे घ्यावे. काहीप्रश्न असतील तर जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांची बैठक लावून मार्गी लावता येतील, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार