शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

आंबा महोत्सवातील शेतकऱ्यांना भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 03:48 IST

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या माध्यमातून पणन मंडळाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवात स्टॉलला आग लागल्याने ६३ आंबा उत्पादक शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे संबंधित आंबा उत्पादक शेतकºयांना कृषी पणन मंडळाच्या माध्यातून त्वरित नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देश अधिका-यांना देण्यात आले आहेत.

पुणे - महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या माध्यमातून पणन मंडळाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवात स्टॉलला आग लागल्याने ६३ आंबा उत्पादक शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे संबंधित आंबा उत्पादक शेतकºयांना कृषी पणन मंडळाच्या माध्यातून त्वरित नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देश अधिका-यांना देण्यात आले आहेत.ग्राहकांना चांगल्या प्रतीचा हापूस आंबा कमी दरात उपलब्ध व्हावा, तसेच आंबा उत्पादक शेतकºयांच्या आंब्याला चांगला दर मिळावा, या उद्देशाने दरवर्षी पणन मंडळाच्या आवारात आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा मंडळाच्या आवारात ६३ स्टॉल उभारण्यात आले होते. त्यात आंबा उत्पादकांनी आपला दर्जेदार माल विक्रीसाठी आणला होता.मात्र, शुक्रवारी महोत्सवातील स्टॉलना अचानक आग लागली. त्यात स्टॉलधारक शेतकर0यांचे सुमारे ८0 लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे पणन मंडळाने आंबा महोत्सवात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी काही शेतकºयांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे केली होती. त्यावर सदाभाऊ खोत यांनी संबंधितांना त्वरित आर्थिक साह्य व नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पणन मंडळाचे खासगी सचिव नरेंद्र निकम यांनी पुणे विभागीय कार्यकारी संचालकांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात परिपत्रक पाठविले आहे.दुसरी जागा द्यावीसर्व शेतक-यांकडे आंबा उपलब्ध असून, आणखी एक महिना आंब्याची विक्री करता येऊ शकते. त्यामुळे पणन मंडळाने आंबा महोत्सवासाठी दुसरी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी देवगड परिसरातील आंबा उत्पादक शेतकरी गणपत देवळेकर, सखाराम पुजेरा, संतोष बंडबे, महेश वानिवडेकर तसेच देवगड तालुका आंबा उत्पादक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेMangoआंबाfireआग