शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

इंदापूर तालुक्यातील शेतकरी तिहेरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:15 IST

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निरगुडे मसोबाचीवाडी, शेटफळगडे, पिंपळे आदी भागातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून बंद केला आहे. तसेच ...

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निरगुडे मसोबाचीवाडी, शेटफळगडे, पिंपळे आदी भागातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून बंद केला आहे. तसेच या भागातून शेतीच्या पाण्यासाठी जाणाऱ्या कालवा देखील गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. पावसाने उघडीप दिल्याने पिके पाण्यावाचून जळून लागले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर पाऊस नसल्याने पेरणी केली नाही तर, काही शेतकऱ्यांची उभी पिके पावसामुळे जळून जाण्याच्या मार्गावर असता आहेत. काही शेतकऱ्यांना काही प्रमाणात पाणी असूनही पिकांना पाणी देणे शक्य नसल्याने तेही पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच कोरोनाने डोके वर काढल्याने अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किमान उसाची पिके जाईपर्यंत तरी वीज तोडणी कार्यक्रम बंद करावा, तसेच उन्हाळ्यातही वीजबंद आणि आता पावसाळ्यातही बंद असा कार्यक्रम महावितरण राबवत असल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केलेल्या कालावधीचे वीज बिल आकारू नये, अशी मागणी देखील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. पाण्यावाचून जळालेले पिकाचे पंचनामे तरी करून नुकसानभरपाई महावितरण व शासनाने द्यावी, अशी मागणी देखील या परिसरातील शेतकरी करीत आहेत.