शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उंडवडि सुपे येथे विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 20:44 IST

या घटनेनंतर  उंडवडी सुपे येथील शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत.

बारामती - बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथील शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. विजय मुरलीधर गवळी असे या घटनेत म्रुत्युमुखी पडलेल्या  शेतक-याचे नाव आहे.महावितरणच्या गलथानमुळे हि घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मंगळवारी (दि. ४) रोजी दुपारी ही घटना घडली. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार,  महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गावातील शेतकरी विजय गवळी यांना विद्युत खांबावर चढता येत असल्याने त्यांना दुरुस्ती करण्यास सांगितले. परंतु याच दरम्यान खांबावर चढलेल्या गवळी यांना  विजेचा धक्का बसला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर  उंडवडी सुपे येथील शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत. या शेतकऱ्यांनी  जोपर्यंत महावितरण कंपनीच्या बेजबाबदार कर्मचारी व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे . संबंधितांवर गुन्हा दाखल होईपर्यंत ,तसेच  नातेवाईकांना मदत मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी