शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

उंडवडि सुपे येथे विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 20:44 IST

या घटनेनंतर  उंडवडी सुपे येथील शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत.

बारामती - बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथील शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. विजय मुरलीधर गवळी असे या घटनेत म्रुत्युमुखी पडलेल्या  शेतक-याचे नाव आहे.महावितरणच्या गलथानमुळे हि घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मंगळवारी (दि. ४) रोजी दुपारी ही घटना घडली. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार,  महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गावातील शेतकरी विजय गवळी यांना विद्युत खांबावर चढता येत असल्याने त्यांना दुरुस्ती करण्यास सांगितले. परंतु याच दरम्यान खांबावर चढलेल्या गवळी यांना  विजेचा धक्का बसला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर  उंडवडी सुपे येथील शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत. या शेतकऱ्यांनी  जोपर्यंत महावितरण कंपनीच्या बेजबाबदार कर्मचारी व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे . संबंधितांवर गुन्हा दाखल होईपर्यंत ,तसेच  नातेवाईकांना मदत मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी