शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
5
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
7
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
8
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
9
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
10
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
11
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
12
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
13
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
14
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
15
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
16
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
17
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

सोशल मीडिया’ आला कामी..  स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 18:06 IST

 आळंदी मंदिर परिसरात विस्मरणातुन फिरत असताना गुरुवारी आढळून आलेल्या जेष्ठ नागरिक सुद्धा परब यांना रडत असताना येथील नागरिकांना मला घरी घेऊन चला असे म्हणत होत्या

ठळक मुद्देबांद्रा येथून त्या एकट्याच घरातून बाहेर पडल्या होत्या.या संदर्भात सोशल मीडियावर गेले दोन दिवस फिरत फिरत बांद्रा येथे मुलीपर्यंत पोहोचली

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत फिरत असताना आढळून आलेल्या विस्मरणामुळे जेष्ठ नागरिक सुधा सहदेव परब (वय ८०) रा.देवळी खालची जिल्हा रत्नागिरी यांना अखेर नातेवाईकांचे ताब्यात रविवारी (दि.१४) देण्यात आले.आळंदी येथील मंदिराबाहेर गुरुवारी (दि,११) रात्री रडताना कमला महादेव चव्हाण असे नाव सांगणा-या जेष्ठ नागरिक आजींना सामाजिक कार्यकर्ते यांचे माध्यमातून आळंदी पोलीस ठाण्यात सुपूर्द  करण्यात आले. त्यानंतर आळंदी पोलिसां मार्फत किनारा वृद्धाश्रम अहिरवडे कामशेत येथे दाखल करण्यात आले होते. या संदर्भात सोशल मीडियावर गेले दोन दिवस पोस्ट अनेक ग्रुपवर व्हाट्सअप वर फिरत फिरत बांद्रा येथे रहात असणाऱ्या त्यांच्या मुलीपर्यंत पोहोचली. आजींचे नाव सुधा सहदेव परब असे मिळून आले. मात्र आजींचे विस्मरणामुळे तेही त्यांनी आळंदीत चुकीचे सांगितले होते. बांद्रा येथून त्या एकट्याच घरातून बाहेर पडल्या होत्या. त्या आळंदीला कशा पोहोचल्या हे समजले नाही. मंदिर परिसरात विस्मरणातुन फिरत असताना गुरुवारी आढळून आलेल्या जेष्ठ नागरिक सुद्धा परब यांना रडत असताना येथील नागरिकांना मला घरी घेऊन चला असे म्हणत होत्या.यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर घुंडरे यांनी त्यांना आळंदी पोलीस ठाण्यात पोच केले.यावेळी त्यांचे समवेत भाईचारा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सुलतान शेख,ठाणे अंमलदार नितीन बनकर आदी उपस्थित होते. त्यांची आस्थेने विचारपूस करून त्यांना वृद्धाश्रमात पोच करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रथम चिंबळी येथे मदर तेरेसा वृद्ध आश्रमात वय जास्त असलेने घेण्यात आले नाही. त्यानंतर त्यांना परत आळंदी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यातील कान्हे फाटा कामशेत अहिरवडे किनारा वृद्धाश्रमात संचालिका  प्रीती वैद्य यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.  रविवारी (दि.१४) दुपारी दोनचे सुमारास अहिरवडे कामशेत (ता.वडगाव मावळ) येथून संचालिका श्रीमती प्रीती वैद्य यांनी परब ह्या आजीस त्यांच्या मुलीकडे ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्या सोबत मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते संदिप शिर्के,राजेंद्र नाईक, भगवान परब यांच्या समक्ष त्यांना त्यांच्या मुलीकडे सुपूर्द करण्यात आले.यासाठी मुंबई वरून शिवसेना प्रतिनिधी उदय दळवी यांनी देखील संपर्क करुन सहकार्य केले . सोशल मीडियावर फिरलेल्या संदेशाने जेष्ठ नागरिक आजीस मुलीला पुन्हा भेटण्यास मदत झाली.

टॅग्स :AlandiआळंदीWomenमहिला