शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

पाण्याच्या पातळीत कमालीची घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 22:53 IST

दुष्काळसदृश स्थिती : शेततळी पडली कोरडी

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यात विहिरी, विंधन विहिरींच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. शेततळ्याला कोरड पडल्याने चौफेर दुष्काळाचे सावट पसरले आहे. दोन वर्षांपासून जिरायती भागातील खरीप हंगामाबरोबर रब्बी हंगामही वाया गेला आहे.इंदापूर तालुक्यात पावसाळा संपला. हिवाळ्याला सुरुवात झाली असली तरीही नदी, नाले, ओढे कोरडे पडलेले दिसत आहेत. दोन वर्षांपासून ओढ्याला पाणीच आले नसल्यामुळे विहिरी व विंधन विहिरींनी तळ गाठला आहे.जनावरांसाठी हिरवा चाराजून महिन्यात सुरुवातीला जोरदार पावसाचे आगमन झालेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपाच्या पेरणीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. जनावरांसाठी हिरवा चारा मिळविण्यासाठी शेतकºयांवर दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे. तालुक्यात तीन सहकारी साखर कारखान्यांना सुरूवात झाली असल्यामुळे ऊस व वाड्याच्या किमतीत दुप्पट वाढ झाली आहे. सध्या कडब्याच्या एका पेंडीला ३५ रुपये दर आहे.

टॅग्स :Puneपुणेwater shortageपाणीटंचाई