शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

जिरायती भागात तीव्र चाराटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 03:12 IST

जनावरांना चारा नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

काºहाटी : पावसाने दडी मारल्याने बारामती तालुक्याच्या जिरायती भागात भीषण चाराटंचाई जाणवत आहे. जनावरांना चारा नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. योजनांमधून पाझरतलाव भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.बारामतीचा जिरायती भाग म्हणून ओळखला जाणारा काराटी, जळगाव सुपे, जळगाव क. प., भिलारवाडी, माळवाडी, फौंडवाडा, बाबुर्डी, देवळगाव रसाळ आदी भागांत या वर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जात शेतकऱ्यांनी जिवापाड सांभाळलेली जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न पडला आहे. त्यांना चारा कोठून आणायचा, या विवंचनेने शेतकºयांची झोप उडाली आहे.यंदाच्या उन्हाळ्यात हवालदिल झालेल्या शेतकºयाला मोसमी पूर्व पाऊस पडेल, खरीप हंगामात पिके घेऊन कुटुंबाला तसेच पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांना चारापिके घेऊन प्रश्न मिटविण्याचा मानस होता. मात्र, अतिशय बिकट परिस्थितीला सामना करण्याची वेळ शेतकºयावर आले आहे.शेतात पिके नाहीत, विहिरींना पाणी नाही, बंधारे- पाझर तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. पावसाळ्याचे तीन महिने संपत आले, तरीदेखील थोडासा तरी पाऊस पडेल, या आशेवर बसलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशा आली आहे. या भागात पाच वर्षांपासून पडत असलेला दुष्काळ पाचवीलाच पुजलेला असल्याने शेतकरीवर्गात कमालीची नाराजी पसरली आहे.शासनाने जनाई-शिरसाई व पुरंदर उपसा योजनेतून पाझर तलाव व बंधारे भरून दिले, तर या भागातील दुष्काळ काही प्रमाणात नाहीसा होईल. मात्र तरीदेखील शासन पाऊल उचलत नसल्याची खंत येथील शेतकरी शिवाजी वाबळे, उद्धव वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :BaramatiबारामतीFarmerशेतकरी