शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परीक्षा आनंददायी होणे गरजेचे : गंगाधर म्हमाणे; अनिल गुंजाळ यांच्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 15:40 IST

यशोदीप पब्लिकेशन्सतर्फे उपशिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी लिहिलेल्या ‘माणसापरास’ आणि ‘परीक्षा : एक आनंददायी अनुभव’ या पुस्तकांचे प्रकाशन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि म्हमाणे यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देविद्यार्थी आणि पालकांना तणावमुक्त ठेवण्यासाठी राज्य मंडळ नेहमीच मदत करते : म्हमाणेश्रीपाल सबनीस आणि म्हमाणे यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थी आणि पालकांना तणावमुक्त ठेवण्यासाठी राज्य मंडळ नेहमीच मदत करते. सर्व परीक्षार्थी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. त्यासाठी परीक्षा आनंददायी होणे गरजेचे आहे, असे मत राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी व्यक्त केले.यशोदीप पब्लिकेशन्सतर्फे उपशिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी लिहिलेल्या ‘माणसापरास’ आणि ‘परीक्षा : एक आनंददायी अनुभव’ या पुस्तकांचे प्रकाशन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि म्हमाणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘परीक्षा आनंदी होण्याबरोबरच विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. पुढील पिढी सुसंस्कृत होण्यासाठी प्रयत्न केल्यास प्रत्येक माणूस सुखी होईल, यात शंका नाही.’रुपाली अवचरे यांनी प्रास्ताविक केले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लता गुंजाळ, सोनल गुंजाळ, स्वप्नील गुंजाळ, निखिल लंभाते, माधुरी काळभोर आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसeducationशैक्षणिकPuneपुणे