शहरं
Join us  
Trending Stories
1
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
2
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
3
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
4
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
5
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
8
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
9
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
10
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
11
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
12
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
13
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
14
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
16
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
17
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
18
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
19
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
20
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

उंदीर आणि घुशींनी फोडला कालवा : जलसंपदा विभागाचा तर्क 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 20:47 IST

भुसभुशीत झालेल्या जमिनीत उंदीर, घुशींनी अनेक छिद्र केल्यामुळे कालव्याच्या मातीचा पाया खचला आणि त्यामुळे दांडेकर पूल भागातील कालवा फुटण्याची घटना घडली..

ठळक मुद्देखडकवासला ते इंदापूरपर्यंतच्या कालव्याचे अंतर सुमारे २०२ कि.मीधरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी बंद जलसंपदा विभागाने महापालिकेला संबंधित अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत पत्रव्यवहार

पुणे: खडकवासला धरण ते फुरसुंगीपर्यंतच्या कालव्याच्या भोवताली बेकायदेशीर बांधकामांचे अतिक्रमण झाले आहे. जलवाहिनीच्या कामासाठी त्यातील काही अतिक्रमणे सुमारे एका वर्षांपूर्वी महापालिकेने काढून टाकली.या भुसभुशीत झालेल्या जमिनीत उंदीर, घुशींनी अनेक छिद्र केल्यामुळे कालव्याच्या मातीचा पाया खचला आणि त्यामुळे दांडेकर पूल भागातील कालवा फुटण्याची घटना घडली, असा तर्क जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी लावला आहे.  खडकवासला धारणामधून मुठा उजवा कालव्यातून इंदापूरला पाणी पुरवठा केला जातो.खडकवासला ते इंदापूरपर्यंतच्या कालव्याचे अंतर सुमारे २०२ कि.मी आहे. त्यातील २८ कि. मी.चा कालवा शहरातून जातो. गेल्या काही वर्षांत जलसंपदा विभागाच्या जागेवरील अतिक्रमणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पर्वती,जनता वसाहत, हडपसर औद्योगिक वसाहत, मगरपट्टा, साडेसतरा नळी या परिसरातील कालव्या जवळच्या परिसरात मोठी अतिक्रमणे झाल्याचे निदर्शनास आले. त्यावर जलसंपदा विभागाने महापालिकेला संबंधित अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत पत्रव्यवहार केला.परिणामी गेल्या वर्षी जलवाहिनी टाकण्यासाठी महापालिकेने काही झोपड्या हटवल्या. त्यानंतर उंदीर, घुशींनी या भागातील जमीन भुसभुशीत केली.परिणामी कालव्यातील पाण्याला वेगळी वाट मिळली.त्यातून ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता जलसंपदा विभागाचे राज्याचे मुख्य अभियंता टी.एन. मुंडे यांनी व्यक्त केली.खडकवासला धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले आहे,असे नमूद करून मुंडे म्हणाले, इंदापूरपर्यंतच्या ग्रामीण भागासह शहरातील जलशुध्दीकरण केंद्रांनाही कालव्यातून पाणी पुरवठा केला जातो.त्यामुळे वर्षभर हा कालवा सुरूच ठेवावा लागतो.परिणामी कालव्याची दुरूस्ती करता येत नाही.सुमारे दीड महिन्यापासून खडकवासला धरणातून इंदापूरला पाणी सोडण्यात आले आहे. सध्या कालव्यातून शेतीसाठी बाराशे ते चौदाशे क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. शहरातून जाणाऱ्या  कालव्याचा पाया दांडेकर पूलाजवळ खचला असून त्यामुळे पंचवीस लक्ष घन फुट पाणी वाहून गेले.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी