शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वच सन्मान करतील- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 20:58 IST

पुण्यात आले असताना माध्यमाशी साधला संवाद

प्रशांत बिडवे, लाेकमत न्यूज नेटवर्क, पुणे: सर्वाेच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यावर लवकर न्यायालयाचा आदेश येणे अपेक्षित हाेते. न्यायालयाच्या आदेशाचा देशातील नागरिक सन्मान करतील. जे नागरिक संविधान आणि लोकशाहीचा सन्मान करतात ते संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांचा पण आदर ठेवतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे असे मत महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले. पुण्यातील एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमासाठी बुधवारी नार्वेकर पुण्यात आले हाेते यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वाेच्च न्यायालय दि. ११ मे राेजी महत्वपूर्ण निर्णय देणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आपली भूमिका अतिशय महत्वाची आहे असे असतानाही आपण परदेशात जात आहात असा प्रश्न पत्रकारांनी त्याना विचारला. त्यावर नार्वेकर म्हणाले, माझी जबाबदारी उद्यापासून महत्वाची नाही तर मी अध्यक्ष म्हणून विराजमान झालाे तेव्हापासून मी जबाबदारीपूर्वक कार्य करीत आहे. मी कायमस्वरूपी जात नाही तर दाेन-तीन दिवसांसाठी परदेश दौऱ्यावर जात आहे त्यामुळे सुनावणी आणि इतर सर्व कार्य व्यवस्थित हाेत राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळRahul Narvekarराहुल नार्वेकर