शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

देशात दूध उत्पादनासह गुणवत्ता वाढीचा प्रयत्न व्हावा - केंद्रीय दुग्धजन्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला

By अजित घस्ते | Updated: May 22, 2023 20:57 IST

दूध व्यवसायाबरोबरच दुग्धजन्य पदार्थांकडेही लक्ष देणे गरजेचे

पुणे : देशात गरीब कुटुंबाबरोबरच सधन कुटुंबामध्येदेखील कुपोषित बालके आढळतात. याला आहारपद्धती कारणीभूत आहे. त्यात फास्टफूडचा जमाना असल्यामुळे योग्य पोषणमूल्य आहार बालकांना मिळत नाही. त्यासाठी शिशु संजीवनी या पूरक आहारामुळे बालकांना योग्य पोषण आहार मिळणे गरजेचे आहे.

गडचिरोली येथील मुलांसाठी शिशु संजीवनी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यामध्ये उत्पादन गुणवत्ता राखली जाईल याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर देशात दूध उत्पादनाबरोबर गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन केंद्रीय दुग्धजन्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी केले. 'गोबर से समृद्धी' या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याच्या बायोगॅस स्लरी प्रक्रियेचा शुभारंभ केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

रुपाला म्हणाले, परदेशात दुग्ध व्यवसायाबरोबरच पशूंकडेही अधिक लक्ष दिले जाते. गाई , म्हैस ५० लीटर दूध देतात, त्यांचे संगोपन चांगले केले जाते. त्यामुळे दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र, देशात दूध उत्पादन कमी आहे. यासाठी दूध व्यवसायाबरोबरच दुग्धजन्य पदार्थांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच बायोगॅस प्रकल्पामुळे पर्यावरण रक्षणाचेदेखील काम होईल. त्यामुळे देशाचाही फायदा आहे. या प्रकल्पांतर्गत २५००० बायोगॅस तयार होणार आहे. यासाठी देशभर लाखोंच्या संख्येने बायोगॅस संयंत्र उभारणीची गरज आहे.

टॅग्स :PuneपुणेMilk Supplyदूध पुरवठाGovernmentसरकारcowगायHealthआरोग्य