शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

शिक्षणाशिवाय परिवर्तन शक्य नाही - पलांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:06 IST

शिक्षणाशिवाय परिवर्तन शक्य नाही. शिक्षण हे विकासाचे माध्यम असून त्याच्या यशाची गुणवत्ता आणि दर्जा

रांजणगाव गणपती : शिक्षणाशिवाय परिवर्तन शक्य नाही. शिक्षण हे विकासाचे माध्यम असून त्याच्या यशाची गुणवत्ता आणि दर्जा हा शिक्षकांमध्ये दडलेला असल्याचे प्रतिपादन श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी केले.

सरदवाडी (ता. शिरूर) येथील अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर गायकवाड यांच्या सेवापूर्ती समारंभात ते बोलत होते. यावेळी शिरूर पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, माई पलांडे, आबासाहेब गव्हाणे, सरपंच विलास कर्डिले, उपसरपंच किशोर सरोदे, दादासाहेब मगर, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल शितोळे, सचिव मारुती कदम, माध्यमिक संघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब गवारे, तसेच संस्था पदाधिकारी, सत्कारमूर्ती किशोर गायकवाड यांचे कुटुंबीय उपस्थित होते. अभिनव विद्यालय व निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील विद्या विकास मंदिराच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सेवापूर्तीनिमित्त गायकवाड यांचा सुवर्णमुद्रिका, संपूर्ण पोशाख, फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सूर्यकांत पलांडे व माई पलांडे यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. या वेळी पुष्पा सरोदे, शशिकांत दसगुडे, विश्वास कोहकडे, किसन जगताप, विलास कर्डिले, सुभाष चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सरोदे यांनी केले. तर प्रास्ताविक अरुण गोरडे यांनी केले. शांताराम खामकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Educationशिक्षणPuneपुणेMLAआमदार