शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाने जातीयव्यवस्था नष्ट होते : मा. म. देशमुख; शिवजयंतीनिमित्त पुण्यात समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:50 IST

तरुणांनी महापुरुषांचे विचार स्वीकारून विचारनिष्ठ झाले पाहिजे. असंघटित समाज हा बळी जाणारा समाज आहे. त्यांना संघटीत केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. मा. म. देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देमा. म. देशमुख यांचा ‘शिवपुत्र छत्रपती शंभूराजे पुरस्कार’ देऊन सन्मानसुनिता पाटील या धाडसी महिलेस स्मशानसेवेबद्दल ‘महाराणी ताराराणी पुरस्कार’

पुणे : शिक्षणाने जातीव्यवस्था नष्ट करता येते. त्यामुळे बहुजनांनी शिक्षणाचे महत्व ओळखले पाहिजे. उत्सव जल्लोषात करण्यापेक्षा वैचारिक प्रबोधन केले पाहिजे. तरुणांनी महापुरुषांचे विचार स्वीकारून विचारनिष्ठ झाले पाहिजे. असंघटित समाज हा बळी जाणारा समाज आहे. त्यांना संघटीत केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. मा. म. देशमुख यांनी केले. आम्ही शिवरायांचे वारकरी, आम्हाला काय कोणाची भीती, समाजाच्या उन्नतीसाठी लेखणी घेतली हाती अशी व्याख्या करत शिवजयंतीनिमित्त शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व शिवस्पर्श प्रकाशन आयोजित प्रकाशन व पुरस्कार समारंभात देशमुख बोलत होते.  यावेळी शिवकार्यात योगदान दिल्याबददल प्रा. मा. म. देशमुख यांना ‘शिवपुत्र छत्रपती शंभूराजे पुरस्कार’ देऊन ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच नाशिकच्या सुनिता पाटील या धाडसी महिलेस स्मशानसेवेबद्दल ‘महाराणी ताराराणी पुरस्कार’ देण्यात आला. दोन्ही पुरस्कारार्थींना प्रत्येकी शाल, तुळशीचे रोप, सन्मानचिन्ह, ग्रंथ व र. रु. ५०००/- अशा स्वरूपात प्रदान करण्यात आले.देशमुख म्हणाले, की पद, पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे लागू नका. जे काही करायचे आहे ते प्रामाणिकपणे समाजासाठी करा. समाज तुम्हाला उंचीवर नेऊन ठेवेल.डॉ. बाबा आढाव म्हणाले, की भारतीय संविधान हे हत्यार बनले आहे. देशापुढे संविधान टिकविण्याशिवाय पर्याय नाही. विचारांना कृतीचा आकार देण्याचे काम करावे. शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शैलजा मोळक यांनी प्रास्ताविक केले. प्रज्ञेश मोळक यांनी सूत्रसंचालन केले तर कैलास वडघुले यांनी आभार मानले. 

टॅग्स :Baba Adhavबाबा आढावShivjayantiशिवजयंतीPuneपुणे