शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
6
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
7
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
8
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
9
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
10
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
11
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
12
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
13
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
14
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
15
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
16
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
17
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
19
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
20
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

कांद्याच्या भावात सुधारणा होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 01:56 IST

सध्या बाजारात जुना आणि नवीन कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर येत आहे.

आंबेठाण : सध्या बाजारात जुना आणि नवीन कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यात कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. चाळीत साठवलेला कांदा आता कोंब येत असल्याने चाळीत गुदमरून सडू लागला आहे. साठवणुकीतील हा कांदा अवघ्या १ ते २ रुपये किलो दराने बाजारात आणून विक्री करावा लागत आहे. तसेच नवीन चांगल्या प्रतीच्या कांद्याच्या कमाल भावात ८ ते ९ किलो रुपयांच्या पुढे जात नाहीत. कांद्याला मिळणारा हा भाव परवडणारा नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. तसेच सरकारकडून देण्यात येणाऱ्या तुटपुंज्या अनुदानावर प्रचंड नाराजी व्यक्त करीत आहेत.सध्या बाजारात हजारो क्विंटल कांद्याची आवक सुरू झाली आहे. रोजच कांद्याच्या आवकेत वाढच होत चालली आहे. मात्र कांद्याचे भाव ४ ते ९ किलो रुपये यापुढे जात नाही. जुन्यापाठोपाठ नव्या कांद्यानेही शेतकºयांचे गणित बिघडवले आहे. उन्हाळी कांद्याची आवक अजूनटिकून आहे. मात्र देशांतर्गत बाजारपेठेत स्थानिक कांदा दाखल झाल्याने बाजारभावात घसरणसुरूच आहे. यंदा चाकणच्या मार्केटमधील कांद्याला देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल राज्यात व दुबई, मलेशिया, कोलंबो, बांगलादेश व सिंगापूर या परदेशात मागणी सर्वसाधारण असून बाजारभाव४०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिरावले आहेत.>तहान लागली; खोदा विहीरकांदापिकाबाबतचे धरसोडीच्या धोरणामुळे कांद्याच्या एकूण निर्यातीवर परिणाम झाला आहे. कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय येथील शेतकºयांच्या फारशा फायद्याचा ठरणार नसल्याने स्पष्ट आहे. कारण हे अनुदान केवळ १५ डिसेंबरपर्यंत बाजार समितीत कांदा घेऊन येणाºया शेतकºयांना दिले जाणार आहे.उन्हाळी आणि नवीन कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीमुळे केंद्राने कांद्याच्या निर्यात अनुदानात दुप्पटीने वाढ केली आहे. त्यामुळे बाजारात येणाºया उच्च प्रतीच्या नवीन कांद्याला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे होत नाही.>दरवर्षी तोच अनुभवप्रत्येक वर्षी या हंगामात कांद्याच्या झुलत्या बाजारभावाने उत्पादक शेतकºयांच्या उरात धडकी भरत आहे. यंदा पावसाच्या लहरीपणाने कसेबसे कांद्याचे पीक जगवले व आता कांदा बाजारात विक्रीसाठी आणला असता भावाने दगा दिल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कांद्याचे बी-बियाणे, खते, औषधे व वाहतूक खर्चात वाढ झालेली असल्याने कांद्याच्या उत्पादनाचे गणित कोलमडले आहे.

टॅग्स :onionकांदा