शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पाऊस गायब झाल्याने भीमा नदी कोरडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 01:32 IST

पाऊसच गायब झाल्याने खेड तालुक्याच्या पूर्व भागात जाणारी भीमा नदी कोरडी पडू लागली आहे. चास धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दावडी : पाऊसच गायब झाल्याने खेड तालुक्याच्या पूर्व भागात जाणारी भीमा नदी कोरडी पडू लागली आहे. चास धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.खेड तालुक्याच्या पूर्व भागातील होलेवाडी, मांजरेवाडी, खरपुडी, निमगाव, दावडी या परिसरात यंदा पावसाळा संपत आला तरी पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे विहिरी पूर्ण क्षमतेने भरल्या नाहीत. चासकमान धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडला त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. चासकमान धरणाचा डाव्या कालवा तुडुंब भरुन वाहतोय. मात्र या पाण्याचा उपयोग नदीकाठच्याा शेतकºयांना होत नाही. सध्या या परिसरात कांदा लागवडीला वेग आहे.सिद्धेश्वर मंदिरापाठीमागील बंधाºयाला ढापे टाकण्यात आले आहेत. मात्र, थोडे-थोडे पाणी येत असल्याने हा बंधारा कधी भरणार व पुढे पाणीच येत नसल्याने होलेवाडी, मांजरेवाडी, खरपुडी, निमगाव दावडी या परिसरातून जाणारे नदीपात्र कोरडे पडले आहे. चासकमान धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडावे, म्हणजे सिद्धेश्वर मंदिरापाठीमागील बंधारा लवकर भरून पुढे पाणी येईल. तसेच कांदा लागवड व इतर पिकांना पाणी देता येईलअसे सांगितले.

टॅग्स :RainपाऊसPuneपुणे