शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
4
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
5
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
6
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
7
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
8
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
9
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
10
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
11
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
12
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
13
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
14
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
15
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
16
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
17
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
18
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
19
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
20
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण

दाऱ्या  घाट मार्गाचा डीपीआर पूर्ण : जुन्नरहून मुंबईला जाणारा सर्वात जवळचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 1:18 PM

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची ७२ वर्षांपासूनची मागणी असणाऱ्या दाऱ्या घाटाच्या मागणीबाबत आशेचा किरण दिसू लागला आहे.

ठळक मुद्दे७२ वर्षांपासूनची मागणी; ड्रोनद्वारे सर्वेक्षण

जुन्नर : जुन्नरहूनमुंबईला जाण्यासाठी जवळचा मार्ग ठरणाऱ्या दाऱ्या घाटाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार  करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी शेवटच्या टप्प्यात दाऱ्या घाटाच्या दुर्गम भागात ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मोनार्च सर्व्हेअर्स अँड इंजिनिअर्स कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला १ कोटी ५८ लाख रुपयांचे काम दिलेले होते. दाऱ्या घाटाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाल्याने त्यानिमित्ताने जुन्नरकर नागरिकांची देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची ७२ वर्षांपासूनची मागणी असणाऱ्या दाऱ्या घाटाच्या मागणीबाबत आशेचा किरण दिसू लागला आहे. घाटमाथ्यावरील आंबोली, घाटघर, तर घाटाखाली पळू, सिंगापूर तसेच इतर ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. येथे हे सर्वेक्षण करण्यासाठी मोनार्च कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक राघोबा महाले, पंकज सोमवंशी व सहकारी यांनी जीपीएस प्रणाली व ड्रोनने वापर करून हे सर्वेक्षण केले. सह्याद्रीच्या डोंगररांगेतील जमिनीचा उंचसखलपणा, मातीपरीक्षण, पाषाणाचे स्वरूप अशा विविध घटकांचा अभ्यास करण्यात आल्यावर शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्याचा अहवाल देण्यात येईल, असे महाले यांनी सांगितले.  

*जुन्नरकर नागरिकांचे स्वप्न असणारा दाºया घाट व्हावा, यासाठी आता जुन्नर तालुक्यातील नागरिकांची देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची तिसरी पिढी शासनाकडे पाठपुरावा करीत आहे.

*आता आमदार शरद सोनवणे, ठाणे जिल्ह्यातील मुरबाडचे आमदार किसन कथोरे, शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे कार्यवाह रवींद्र काजळे तसेच सर्वपक्षीय मंडळी, सामाजिक संस्था विविध माध्यमांतून दाºया घाटासाठी पाठपुरावा करीत आहेत.

* विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी या अहवालावर शासनाची मंजुरीची मोहर उमटवून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधीची तरतूद करावी, अशी जुन्नर तालुक्यातील जनतेची मागणी आहे.  .........दाऱ्या घाटासाठी दिवंगत गणपत बोडके, भाऊसो निरगुडकर तसेच इतर मंडळींनी ब्रिटिशकाळात १९४५च्या दरम्यान नाणे घाट, दाऱ्या घाट व्हर्नाकुलर कंपनी स्थापन करून भागभांडवल गोळा केले होते.

*जुन्या पिढीतील कवी दिवंगत नारायण मते, विठ्ठल रासणे, बन्याबापू जोशी, हरिभाऊ शुक्ल यांनी हयातभर दाऱ्या घाटासाठी पाठपुरावा केला होता. 

टॅग्स :Junnarजुन्नरMumbaiमुंबईhighwayमहामार्ग