शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

विद्यार्थ्यांनो, शिष्यवृत्तीसाठी बँक केवायसी केले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 08:12 IST

बँक खाते अपडेट ठेवणे आवश्यक...

पुणे : शासनाच्या डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्त्या दिल्या जातात. मात्र, विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी बँक केवायसी करणे गरजेचे आहे. तसेच बँक खाते अपडेट ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा शिष्यवृत्तीची रक्कम परत जाऊ शकते. परंतु, पुणे जिल्ह्यात बहुतांश विद्यार्थ्यांनी याबाबत काळजी घेतली असल्याचे समाज कल्याण विभागाकडून सांगितले जात आहे.

राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, एकलव्य शिष्यवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती आधी शिष्यवृत्ती दिल्या जातात. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून नियोजित वेळेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात. शिष्यवृत्ती अर्ज भरताना त्यात अचूक माहिती भरावी तसेच बँकेशी निगडित असणारी माहिती व्यवस्थित द्यावी, असे आवाहन वेळोवेळी उच्चशिक्षण विभागाने केले आहे. पुण्यातून शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. काही जिल्ह्यांत विद्यार्थ्यांनी बँक खाते न केल्यामुळे त्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम परत गेली आहे.

पुणे जिल्ह्यातून ३४ हजार ९७६ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला, त्यातील संस्था स्तरावर ३७२० अर्ज प्रलंबित आहेत, तर विद्यार्थी स्तरावर २८०७ अर्ज प्रलंबित आहेत. जिल्हास्तरावरून ९४४ अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्याचे बाकी आहे. इन्स्टिट्यूट स्तरावर वन २८ हजार ४२९ अर्ज करण्यात आले असून, जिल्हास्तरावरून २८ हजार ११ अर्ज शिष्यवृत्तीसाठी अप्रू करण्यात आले आहेत.

टॅग्स :PuneपुणेScholarshipशिष्यवृत्तीexamपरीक्षा