शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

गावे तीव्र दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 23:32 IST

या गावांमधील ग्रामस्थांचे शहरांकडे स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यासाठी डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील लोणी, धामणी, वडगावपीर, खडकवाडी, पहाडदरा, शिरदाळे या गावांत अपुरा पाऊस पडला. त्यामुळे येथील शेतकरी पिचला असून, ही गावे तीव्र दुष्काळग्रस्त जाहीर करून येथील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या,अशी मागणी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले व शिवसेना तालुका प्रमुख सुनील बाणखेले यांनी केली आहे.

या गावांमधील ग्रामस्थांचे शहरांकडे स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यासाठी डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून उपसा जलसिंचन योजना होऊन या गावांसाठी म्हाळसाकांत पाणीपुरवठा योजना व्हावी, झाल्यास यातून पिण्यासाठी व शेतीच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था होणार आहे. या भागात तातडीने चारा छावणी सुरू कराव्यात, सर्व गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत, अपुºया पावसामुळे खरिपाची पिके वाया गेली आहेत, यासाठी पंचनामे होऊ न लवकरात लवकर नुकसानभरपाई दिली जावी, रेशनिंगवर मोफत धान्य मिळावे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ व्हावी आदी मागण्या तहसीलदार सुषमा पैकेकरी यांना निवेदन देऊन केल्या आहेत.उपोषण करण्याचा इशारा४ दि. १४ नोव्हेंबरपर्यंत या मागण्या पूर्ण न झाल्यास शिवसेना आंबेगाव तालुक्याच्या वतीने या भागातील सरपंच, शेतकरी सर्व मिळून लोणी येथे महादेव मंदिरासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा रवींद्र करंजखिले यांनी दिला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळPuneपुणे