शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 1:12 AM

जुन्नर तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या दा-या घाटाच्या कामाच्या प्रश्नासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने प्राधान्याने मार्ग काढावा, असे निवेदन भाजपाचे जुन्नर शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना दिले.

जुन्नर - जुन्नर तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या दाºया घाटाच्या कामाच्या प्रश्नासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने प्राधान्याने मार्ग काढावा, असे निवेदन भाजपाचे जुन्नर शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना दिले. दा-या घाटाचा प्रश्न धसास लावण्यासाठी आपण व शासन सकारात्मक असून निश्चित मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी या वेळी दिले. याबाबत तातडीने संबंधित अधिकाºयांची बैठक घेऊन प्रशासकीय पूर्तता करून घेण्याच्या सूचना आमदार बाळा भेगडे यांना गडकरी यांनी दिल्या. लोणावळा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खासगी दौºयावर आले असताना तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी दाºया घाटाबाबत त्यांचेकडे आग्रही भूमिका मांडली. पर्यटन तालुका घोषित झाल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात राज्यातून पर्यटकांचा मोठा ओघ वाढणार आहे. दाºया घाटामार्गे जुन्नर ते मुंबई हे अंतर ५० किलोमीटरने कमी होणार आहे. सध्या मुंबईला माळशेज घाटर्मार्ग लांबचा वळसा घालून जावे लागते. जुन्नर तसेच आंबेगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेतमाल मुंबईला पाठविला जातो. ही वाहतूक दाºया घाटमार्गे झाल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक खर्चात बचत होणार आहे. दाºया घाटाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी जुन्नरकर नागरिकांनी केली आहे. दाºया घाटाबाबत जुन्नरकर नागरिकांची व्यथा आजही कायम आहे. सध्या सुरू असलेला माळशेज घाटातील वाहतूक पावसाळ्यात मात्र धोकादायक असते. थेट रस्त्यावरच मोठमोठे डोंगरकडे असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, असे निवेदनात म्हटले आहे.बाळासाहेब साळवे, अशोक भोजने, संजय नवले, अमोल शिंदे, अनिल मेहेर, हरीश भवाळकर आदी मान्यवरांसह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गडकरी यांची भेट घेतली.

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीnewsबातम्या