शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Pune | रुपीच्या ठेवीदारांना पाच लाख मिळण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 15:44 IST

मुदतीत अर्ज सादर न केल्यास ठेवींची रक्कम मिळण्यास अडचणी येऊ शकतात...

पुणे : रुपी सहकारी बँकेतील ठेवीदार, खातेदारांनी त्यांच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत केवायसीसह अर्ज करणे अपेक्षित आहे. या मुदतीत अर्ज सादर न केल्यास ठेवींची रक्कम मिळण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ठेवीदारांनी अर्ज सादर करावेत, अशी माहिती रुपी बँकेचे अवसायक धनंजय डोईफडे यांनी ‘लोकमत’ला दिली.

पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत घेण्यासाठी अद्याप अर्ज न केलेल्या ठेवीदारांनी संबंधित शाखेशी त्वरित संपर्क करावा. ठेवीदारांनी आवश्यक पूर्तता करून योग्य कागदपत्रांसह बँकेच्या कोणत्याही शाखेत ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज सादर करावेत, अन्यथा रुपी बँक जबाबदार राहणार नाही. डोईफोडे म्हणाले की, ठेवीदारांनी शाखेत अर्ज करायचा आहे. शाखेतून अर्ज छाननी करून मुख्य कार्यालयात पाठविणार आहे. आतापर्यंत सुमारे ९ ते १० हजार अर्ज आले आहेत. पंधरा ते वीस हजार अर्ज येणे अपेक्षित आहे. सध्या काही खातेदार मयत झालेले असू शकतात, काहींचे मुले परदेशात असतील. त्यामुळे अर्ज कमी येत असावेत, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

आम्ही केंद्रीय मंत्रालयाच्या वित्त विभागाशी संपर्क साधून आहोत. आमची त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. त्यामुळे खातेदारांनी जर बँकेकडे पाच लाखांसाठी अर्ज केला, तर त्यांना नंतर क्लेम करता येणार नाही. म्हणून अनेकजण थांबले आहेत. चांगला पर्याय मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

- धनंजय कानझोडे, रुपी बँक खातेदार, ठेवीदार कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड