शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुण्यातील जनता वसाहतमध्ये नागरिकांचा जीवघेणा प्रवास; प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 22:08 IST

पण हा प्रवास करताना एखाद्याचा तोल जर गेला तर ती व्यक्ती कॅनॉलमध्ये पडून तिचा बळी जाऊ शकतो.

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे साईनाथ मंडळाजवळ असलेला नवीन पूल पूर्णपणे बंद केला आहे. तरी काही नागरीक तारेवरची कसरत करत छुप्या रस्त्यांनी ये- जा करत आहेत. पण हा प्रवास करताना एखाद्याचा तोल जर गेला तर ती व्यक्ती कॅनॉलमध्ये पडून तिचा बळी जाण्याची शक्यता आहे . परंतु, नागरिकांना या गंभीर धोक्याची जरा देखील परवा नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते बिनधास्तपणे या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र, सध्या कॅनॉल हा पाण्याने पूर्ण क्षमतेने वाहत असून यात कुणी वाहून गेले तर याला जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. 

जनता वसाहतमध्ये वाढते कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता दक्षता म्हणून प्रशासनाने सर्व रस्ते बंद केले आहेत. मात्र लोकांना याचा कोणताही फरक पडलेला दिसत नाही की हे आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी करत आहेत हे काही ठिकाणी पत्रा वाकवून बाहेर पडून नियम धाब्यावर बसवले आहेत .जनता वसाहत मध्ये १४००० कुटुंब राहतात. तसेच या जनता वसाहत मध्ये सर्वजण हे हातावरचे पोट असलेले आहेत त्या मुळे ह्या ठिकाणी जर कोरोना शिरकाव वाढला तर पुणे शहरावर मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होईल. 

...............................

जनता वसाहतीत स्थानिक नगरसेवक,आणि नेते मंडळीचे दुर्लक्ष होत आहे. या गंभीर धोक्यावर लवकर कारवाई करणे आवश्यक आहे ,यावर पोलिसांनी कारवाई करावी.संदीप काळे स्थानिक रहिवाशी दांडेकर पूल -

टॅग्स :Sahakar NagarसहकारनगरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका