शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

कोरोनाने रोखली पंढरीची वाट; पंढरीला जाणारा पायी सोहळा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 06:06 IST

आतापर्यंत दोनदा वारी निघाली नाही; पण पालख्या पोहोचल्या

पुणे : भूकंप, ढगफुटी, धरणफुटी तसेच प्लेग, कॉलरासारखी साथ यासारख्या आपत्तींंना पाठीवर टाकून टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ग्यानबा-तुकाराम’चा जयघोष करीत लाखो वारकऱ्यांना सोबत घेऊन विठुरायाच्या भेटीसाठी भूवैकुंठ पंढरीला शेकडो वर्षांहून अधिक काळ न चुकता गेलेल्या आषाढी वारीची वाट यंदा कोरोनाने अडविली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालखी सोहळ्यांचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत आषाढी वारीचा पायी सोहळा रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पादुका आषाढी वारीच्या एक दिवस आधी म्हणजेच दशमीला पंढरपूरला नेण्यासाठी वाहन, हेलिकॉप्टर किंवा विमानाने घेऊन जाण्याचे पर्याय ठेवण्यात आले, त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. पायी वारी नाही गेली तरी ‘माऊली’ची श्रीविठ्ठलाशी गळाभेट अशा प्रकारे घडविली जाणार आहे.आषाढी वारी म्हणजे, आनंदे नाचत पंढरीशी जाणारा वैष्णवांचा महामेळा! हा मºहाटी संस्कृतीचा ठेवा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा या सोहळ्याचे काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. ‘वारी चुकू न दे हरी!’ ही समस्त वारकरी संप्रदायाची भावना होती. 

350 वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराज यांनी तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला नेली. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुरू झाली, अशी मााहिती जाणकारांनी दिली.

50 हून अधिक पालख्या दरवर्षी पंढरपूरला जातात. त्यात ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पालख्या महत्त्वाच्या आहेत. दरवर्षी पालखी सोहळ्याच्या वेळी १० लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात असतात.

1889 मध्ये प्लेगचा कहर झाला होता तेव्हा वारी निघाली नाही. नंतर १९१८मध्ये फ्लूची मोठी साथ होती, तेव्हाही वारी निघाली नव्हती. मात्र, याबाबत देहू, आळंदी किंवा पंढरपूरमध्ये कसलीही नोंद उपलब्ध नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPandharpurपंढरपूर