शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

ंमहात्मा फुलेंच्या विचारांचा सातत्याने अभ्यास व्हावा

By admin | Updated: November 28, 2014 23:11 IST

‘हजारो वर्षाच्या चुकीच्या परंपरा तोडणारा, जगात मानवतावादीची भावना जोपासणारा समाज देदीप्यमान झाला पाहिजे.

खळद : ‘‘हजारो वर्षाच्या चुकीच्या परंपरा तोडणारा, जगात मानवतावादीची भावना जोपासणारा समाज देदीप्यमान झाला पाहिजे. महात्मा फुले कोणालाही न घाबरणारे असे क्रांतिकारक होते. महात्मा फुलेंचा केवळ जयजयकार न होता विद्यार्थी व पालकांनी त्यांच्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे. यासाठी साहित्य संमेलने व त्यांचे विविध कार्यक्रम ही काळाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य 
यांनी केले. 
खानवडी (ता. पुरंदर) येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे सातवे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन दि. 27 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांच्या मूळ गावी झाले. सुरुवातीला महात्मा फुले यांच्या पुतळ्यास भाई वैद्य यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन केले. या वेळी  अध्यक्षस्थानी डॉ. सय्यद जब्बार पटेल व स्वागताध्यक्ष पोपटराव कटके हे उपस्थित होते. या वेळी भाई वैद्य बोलत होते.
या संमेलनास दौंडचे तहसीलदार उत्तम दिघे, विजय कोलते, सरपंच चंद्रकांत फुले, आबा भोंगळे, रवी फुले, कुंडलिक मेमाणो, अरविंद म्हेत्ने, विजयराव तुपे, मानसिंग गावडे, सुरेश वाळेकर, महादेव खेंगरे पाटील, उत्तम टिळेकर, छाया नानगुडे, विमल सोनवणो, अलका बनकर, सुजाता गुरव, गंगाराम जाधव आदी उपस्थित होते.
पुढील वर्षापासून या संमेलनासाठी ‘आचार्य अत्ने विकास प्रतिष्ठान’च्या वतीने 21 हजार रुपये दिले जातील, अशी घोषणा विजय कोलते यांनी केली. स्वागताध्यक्ष पोपटराव कटके यांनीही विचार व्यक्त केले. उपाध्यक्ष राजकुमार काळभोर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दत्ता भोंगळे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जगताप, तालुकाध्यक्ष सुनील लोणकर, उपाध्यक्ष नंदकुमार दिवसे, सासवड शहर अध्यक्ष गणोश मुळीक, खानवडीचे सरपंच चंद्रकांत फुले, रवींद्र फुले, चंद्रकात टिळेकर, सुनील धिवार, सुजाता गुरव, गंगाराम जाधव, दत्ता होले आदींनी संमेलनाचे आयोजन केले. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सरचिटणीस दशरथ यादव यांनी सूत्नसंचालन केले. स्वागताध्यक्ष पोपटराव कटके यांनी आभार मानले.(वार्ताहर)
 
संत व समाजसुधारक कोणत्या जातिधर्मासाठी जन्माला आलेले नसतात; मात्न राजकीय लोक हे सातत्याने जातीयवादीच विचार करतात. या संमेलनातून नवोदित साहित्यिकांना सन्मानित केले जावे.
- डॉ. सय्यद जब्बार पटेल