शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही ; राजू शेट्टींचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 19:37 IST

कर्जमाफीचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठला नाही असा आराेप राजू शेट्टी यांनी केला.

पुणे : निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे जेव्हा दुष्काळ पाहणी दाैऱ्यावर आले हाेते, तेव्हा त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजार रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी दिले हाेते. ते अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. अधिवेशनात जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही असा आराेप स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. 

राजू शेट्टी म्हणाले, महाविकासआघाडीने शेतकऱ्यांचा सातबारा काेरा करण्याचे आश्वासन दिले हाेते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विचारभिन्नता असताना ते एकत्र आले हाेते. नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी जी कर्जमाफी जाहीर केली त्यातून शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही. मागचे वर्ष हे नैसर्गिक आपत्तीचे वर्ष हाेते.त्यात शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले. या पार्श्वभूमिवर सरकारकडून दिलाश्याची अपेक्षा हाेती. विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे जेव्हा दुष्काळ दाैऱ्यावर गेले तेव्हा 25 हजार रुपये देऊ असे म्हंटले हाेते, परंतु ते शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. केंद्राची अनेक पथके दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आली परंतु केंद्राकडून अजूनही मदत मिळाली नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. अधिवेशनातील कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी हाेती.

स्वाभिमानीच्या पुर्नबांधणाबाबत बाेलताना शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी पक्षाची पुनर्रबांधणी करण्याचे काम सुरु आहे. नवी कार्यकारणी करणे सुरु आहे. राज्यात विविध ठिकाणी जाऊन बैठका घेतल्या आहेत. येत्या 22 तारखेला शिर्डीला बैठक घेण्यात येणार आहे, त्यात जिल्हा, राज्य पातळीवरच्या नेमणुका हाेतील. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जनआंदाेलन करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी