शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही ; राजू शेट्टींचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 19:37 IST

कर्जमाफीचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठला नाही असा आराेप राजू शेट्टी यांनी केला.

पुणे : निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे जेव्हा दुष्काळ पाहणी दाैऱ्यावर आले हाेते, तेव्हा त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजार रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी दिले हाेते. ते अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. अधिवेशनात जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही असा आराेप स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. 

राजू शेट्टी म्हणाले, महाविकासआघाडीने शेतकऱ्यांचा सातबारा काेरा करण्याचे आश्वासन दिले हाेते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विचारभिन्नता असताना ते एकत्र आले हाेते. नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी जी कर्जमाफी जाहीर केली त्यातून शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही. मागचे वर्ष हे नैसर्गिक आपत्तीचे वर्ष हाेते.त्यात शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले. या पार्श्वभूमिवर सरकारकडून दिलाश्याची अपेक्षा हाेती. विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे जेव्हा दुष्काळ दाैऱ्यावर गेले तेव्हा 25 हजार रुपये देऊ असे म्हंटले हाेते, परंतु ते शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. केंद्राची अनेक पथके दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आली परंतु केंद्राकडून अजूनही मदत मिळाली नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. अधिवेशनातील कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी हाेती.

स्वाभिमानीच्या पुर्नबांधणाबाबत बाेलताना शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी पक्षाची पुनर्रबांधणी करण्याचे काम सुरु आहे. नवी कार्यकारणी करणे सुरु आहे. राज्यात विविध ठिकाणी जाऊन बैठका घेतल्या आहेत. येत्या 22 तारखेला शिर्डीला बैठक घेण्यात येणार आहे, त्यात जिल्हा, राज्य पातळीवरच्या नेमणुका हाेतील. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जनआंदाेलन करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी