शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही ; राजू शेट्टींचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 19:37 IST

कर्जमाफीचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठला नाही असा आराेप राजू शेट्टी यांनी केला.

पुणे : निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे जेव्हा दुष्काळ पाहणी दाैऱ्यावर आले हाेते, तेव्हा त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजार रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी दिले हाेते. ते अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. अधिवेशनात जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही असा आराेप स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. 

राजू शेट्टी म्हणाले, महाविकासआघाडीने शेतकऱ्यांचा सातबारा काेरा करण्याचे आश्वासन दिले हाेते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विचारभिन्नता असताना ते एकत्र आले हाेते. नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी जी कर्जमाफी जाहीर केली त्यातून शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही. मागचे वर्ष हे नैसर्गिक आपत्तीचे वर्ष हाेते.त्यात शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले. या पार्श्वभूमिवर सरकारकडून दिलाश्याची अपेक्षा हाेती. विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे जेव्हा दुष्काळ दाैऱ्यावर गेले तेव्हा 25 हजार रुपये देऊ असे म्हंटले हाेते, परंतु ते शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. केंद्राची अनेक पथके दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आली परंतु केंद्राकडून अजूनही मदत मिळाली नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. अधिवेशनातील कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी हाेती.

स्वाभिमानीच्या पुर्नबांधणाबाबत बाेलताना शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी पक्षाची पुनर्रबांधणी करण्याचे काम सुरु आहे. नवी कार्यकारणी करणे सुरु आहे. राज्यात विविध ठिकाणी जाऊन बैठका घेतल्या आहेत. येत्या 22 तारखेला शिर्डीला बैठक घेण्यात येणार आहे, त्यात जिल्हा, राज्य पातळीवरच्या नेमणुका हाेतील. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जनआंदाेलन करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी