शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

छत्रपतींचं स्मारक सर्वसामान्य माणसांच्या मनात व्हावं : अरुणा ढेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 17:09 IST

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरुन वाद निर्माण झालेला असताना अरुणा ढेरे यांनी अापली प्रतिक्रीया दिली अाहे.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायंचं असेल तर ते सर्वसामान्यांच्या मनात व्हावं असे मत 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. अाज पुण्यात त्या पत्रकारांशी बाेलत हाेत्या. 

    ढेरे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज काय हाेते, अाणि त्यांनी काय करुन ठेवलंय हे सर्वसामान्य नागरिकांनी समजून घेणे गरजेचे अाहे. सर्वसामान्य माणसांनी त्यांचा माेठेपणा अनेक अंगांनी उलगडून घेण्याची गरज अाहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हायचे असेल तर ते सर्वसामान्य लाेकांच्या मनात व्हायला हवे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत त्या म्हणाल्या, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा अाता मराठी माणसांपुरता मर्यादित राहिलेला नाही. हा मुद्दा अाता शासनाच्या निर्णयाशी जाेडला गेला अाहे. त्यामुळे मराठीचा दर्जा हा अभिजात अाहे हे अापण सिद्धही केलं अाहे. मराठी ही प्राचीन भाषा असल्याचे पुरावे अापण सरकार दरबारी सिद्ध केले अाहेत. पण त्यावर माेहाेर उमटवणं अापल्या हातात नाही. त्यामुळे वाट पाहण्यापलीकडे अापल्या हातात काही नाही. 

    यवतमाळ येथे हाेणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची निवड करण्यात अाली अाहे. यंदा पहिल्यांदाच निवडणूक न घेता सर्वांच्या संमतीने ढेरे यांची बिनविराेध निवड करण्यात अाली अाहे. 

टॅग्स :PuneपुणेAruna Dhereअरुणा ढेरेShiv Smarakशिवस्मारकcultureसांस्कृतिक